- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
मोठी बातमी! वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक; डॉक्टरांकडून तपासणी
वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक आल्याची माहिती आहे. यानंतर लागलीच हालचाली होऊन त्याची डॉक्टरांनी तपासणी केली.
-
बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा अन् LOC.. तिन्ही बाजूंनी घेरलाय पाकिस्तान
सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे.
-
Parenting Tips : मुलांना जेवू घालताना ‘या’ गोष्टी टाळाच; मुले राहतील फ्रेश अन् हेल्दी
तज्ञांनुसार मुलांसाठी चांगले करण्याच्या त्यांची काळजी घेण्याच्या प्रयत्नात आई वडील मुलांना आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ घालतात.
-
भारताच्या कारवाईची ‘TRF’ला धडकी, मारली पलटी; पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली
या कारवाईनंतर द रेजिस्टेंस फ्रंटने पलटी मारली आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.
-
“वेळ आलीय एकत्र येण्याची, शिवसैनिक तयार आहे”, ठाकरे गटाची राज ठाकरेंना सोशल साद
ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
-
“जर भारतानं आमचं पाणी रोखलं तर आम्ही..”, पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफांची पोकळ धमकी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.
-
रोहित पवारांना धक्का! गटनेता बदलण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार; नगरपंचायतीची सत्ता जाणार?
कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
-
कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! PF अकाउंट ट्रान्सफर करणं आणखी सोपं; EPFO ने केला ‘हा’ बदल
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी एम्प्लॉयरच्या परवानगीची अट काढून टाकण्यात आली आहे.
-
“मोदीजी, पाकिस्तानचे दोन तुकडे करा, POK भारतात विलीन करा”, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा
आता पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीओके भारतात विलीन करण्याचे आवाहन करतो.
-
मोठी बातमी! पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला, IED स्फोटात दहा सैनिक ठार; नेमकं काय घडलं?
क्वेटा शहराजवळ मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर (Pakistan Army) हल्ला करुन दहा सैनिकांना ठार मारण्यात आले.









