ज्यावेळी मुले अगदी कमी वयात स्मार्टफोन्सचा वापर करू लागतात त्यावेळी त्यांच्या मानसिक आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो.
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. एसटी बसला काळे फासण्यात आले.
चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑप व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी नव्या कोरोना विषाणूचा शोध लावला आहे.
कामचुकार अधिकाऱ्यांना 'स्नेल अवॉर्ड' आणि 'लेइंग फ्लॅट र' (काम टाळणारे) यांसारखे टॅग दिले जात आहेत.
माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी चार खेळाडूंबाबत चिंता व्यक्त केली असून मुख्य कोच गौतम गंभीरला खास आवाहन केले आहे.
मूठभर लोक साहित्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी येत असतात हे योग्य नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
सुशांतसिंह राजपूतचा आत्मा अजूनही या जगात आहे. दोन वर्ष त्याचा आत्मा आमच्याकडे येतो. डोळे उघडले तर शेजारी सुशांत सिंहचा आत्मा बसलेला.
ईडीने रजनीकांत आणि ऐश्वर्या राय अभिनीत चित्रपट एंथिरनचे दिग्दर्शक एस. शंकर यांच्या तीन संपत्ती जप्त केल्या आहेत.
संजय राऊत यांनी ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचारांचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील.
वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मतानं कसं पडलं याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.