- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
काय सांगता! 25 वर्षांचं कर्ज फक्त 10 वर्षांत होईल क्लिअर; ‘या’ सोप्प्या टिप्स फॉलो कराच
जर तुम्ही होम लोन घेतले असेल (Home Loan Tips) आणि या कर्जाचे नियमित हप्ते देखील भरत आहात तरी देखील टेन्शन असतेच.
-
धक्कादायक! लातूर मनपा आयुक्तांचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
-
‘वक्फ’ संशोधन विधेयकावर राष्ट्रपतींचंही शिक्कामोर्तब; देशात नवा कायदा अस्तित्वात
वक्फ संशोधन विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकाला शनिवारी मंजुरी दिली.
-
काळजी घ्या! राज्यात उष्णतेच्या लाटा येणार; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
-
पाकिस्तान चीनच्या जाळ्यात! अमेरिकेनंतर आता चीनचाच पर्याय; धक्कादायक अहवाल उघड
मागील पाच वर्षांच्या काळात पाकिस्तानने जितकी शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत त्यातील 81 टक्के एकट्या चीनमधून आली आहेत.
-
सावधान, तर तुमचंही रेशनकार्ड होईल रद्द, राज्य सरकारकडून शोधमोहीम सुरू; आदेश धडकला
अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी याबाबत एक आदेश जारी केला आहे. अंत्योदय, केशरी आणि शुभ्र या सर्वच शिधापत्रिकांची आता तपासण होणार आहे.
-
पाकिस्तान सरकारला देशातच आव्हान, ‘या’ राज्याने आदेश मानलाच नाही; काय घडलं?
खैबर पख्तूख्वा प्रांताने संघीय सरकारची निर्वासन निती दोषपूर्ण आहे असे स्पष्ट करत कोणत्याही अफगाण शरणार्थीला जबरदस्तीने बाहेर काढले जाणार नाही
-
नगरच्या पुढाऱ्यांची गाडी अडकली आमदारकीवर…मंत्रिपदासाठी ‘वेट अँड वॉच’
Ahilyanagar News : राज्यात काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महाविकास आघाडीला धोबीपछाड देत महायुतीने घवघवीत यश मिळविले. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात बारा पैकी दहा जागांवर महायुतीने यश मिळवले. यामुळे महायुतीच्या या विजयात नगरचा देखील मोठा सहभाग राहिला. या यशानंतर जिल्ह्याला चांगले मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा […]
-
भाजपचं ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्था, सदस्य नोंदणी अन् जिल्हाध्यक्ष; अहिल्यानगरचा अध्यक्ष कोण?
विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर भाजपने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
-
मनसैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश; पत्रात नेमकं काय?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र लिहिलं आहे.









