नाना पटोलेंच्या जागी आमदार विकास ठाकरे यांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी नागपूर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.
कोणते विभाग द्यायचे यावरून खलबतं आणि रस्सीखेंच सुरू झाली आहे. वजनदार अन् मलईदार खाती मिळावीत यासाठी लॉबिंगही सुरू झालं आहे.
विस्कॉन्सिन प्रांतातील एका शाळेत एका युवकाने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला.
Maharashtra Winter Session : राज्यातील महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत खडाजंगी उडाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट शब्दांत विरोधकांना इशारा दिला. फडणवीस यांनी आज विधीमंडळा बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट शब्दांत इशारा […]
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले व नुकतेच युतीमधील अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ देखील पडली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याच्या नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण सबंध जिल्ह्यात केवळ एकच मंत्रिपद मिळाले आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी जिल्ह्यात अनेक इच्छुकांची नावे समोर आली होती. […]
पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता भुजबळांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की "हो मी नाराज आहे."
प्रधानमंत्री संग्रहालय आणि पु्स्तकालय सोसायटीचे सदस्य रिजवान कादरी यांनी राहुल गांधी यांना एक पत्र लिहीले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजकीय (Maharashtra Cabinet Expansion) घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे नाराजीची लाट उफाळू लागली आहे. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच हुलकावणी मिळाल्याने अनेक आमदार नाराज झाले आहेत. माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यातही अस्वस्थता वाढली आहे. अशातच […]