झारखंड विधानसभा निवडणुकीत एकसारख्या (Jharkhand Elections 2024) नावांनी नेते मंडळींची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे.
जर २००४ मध्ये छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.
सहकारी पक्ष म्हणून पाच वर्षे सोबत असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन मतदारसंघात बंडखोरी केली आहे.
शरद पवारांनी काही जु्न्या आणि काही नव्या चेहऱ्यांना सोबत घेत काम केलं. मी देखील काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
पाथ्रूड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधताना तानाजी सावंत यांनी एक महत्वाची संकल्पना मांडली.
मला जनतेचं, नागरिकांचं काम करायचं आहे, म्हणून मी विधानसभा लढण्याचं कारणही तेच आहे',असे दुनेश्वर पेठे म्हणाले.
आता कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा माझ्याकडून होणार नाही. बारीक सारीक गोष्टींकडेही दुर्लक्ष करणार नाही.
'आजपर्यंत मी आणि काकडे साहेब कुणाच्याही रुपयाला लाजिणदार नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही.'
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच (Maharashtra Elections) पक्षांत बंडखोरी आणि नाराजी उफाळून आली आहे. तिकीट मिळालं नाही म्हणून एकतर अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढणारे अनेक उमेदवार रिंगणार उतरले आहेत. काँग्रेसही याला (Congress Party) अपवाद नाही. बंडखोरीची लागण काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झाली आहे. या बंडखोरीची दखल पक्षनेतृत्वाने घेतली असून […]
अमित निवडणुकीला उभा राहत असताना मी मतांसाठी भीक मागणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितलं.