खरं म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहापासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राची लूट होत आहे.
सोन्याच्या किमतीही (Gold Price) वाढू लागल्या आहेत. भारतात तर सोन्याच्या किंमतींनी थेट 76,500 चाही टप्पा पार केला आहे.
वाढता तणाव, धावपळीचं शेड्युल, आहाराच्या चुकीच्या वेळा, फास्टफुडचं प्रमाण या कारणांमुळे अनेक गंभीर आजार निर्माण झाले आहे
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाल्याचा दावा वंचित आघाडीने केला होता त्यावर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले.
British citizens settle in Dubai : आजमितीस ब्रिटनमध्ये अनेक लोक देश सोडण्याचा विचार (British Citizens) करत आहेत. देशातील लेबर पार्टीच्या सरकारने 225 वर्षे जुन्या नॉन डॉम टॅक्स पॉलिसीला रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. या पॉलिसीनुसार विदेशात राहणारे व्यक्ती त्यांच्या विदेशातील कमाईवर ब्रिटनमध्ये टॅक्स देत नव्हते. याबरोबरच पुढील महिन्यातील बजेटमध्ये कॅपिटल गेन, उत्तराधिकार आणि पेन्शनवर […]
सहा तारखेला आम्ही आदिवासी आणि ओबीसीच्या नव्या आघाडीबाबतीत निर्णय जाहीर करू असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
जगातील लहान देशांत गणल्या जाणाऱ्या तुवालू या देशात सध्या मोठं संकट आलं आहे. हा देश जगातून नाहीसा होण्याची भीती निर्माण झाली आहे.
नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघा वेगळंच बॅनर लागलं असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोरोनातील लॉकडाऊनचा परिणाम जगभरातच नाही तर चंद्रावरही पडल्याची नवी माहिती भारतीय वैज्ञानिकांच्या संशोधनातून समोर आली आहे.