मी गृहविभागाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करावेत.
इराण सरकारने राष्ट्रपती निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निर्णयानुसार येत्या २८ जून रोजी निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाही या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.
विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात याआधीही अनेक नेत्यांनी आपला जीव गमावला आहे. जगातील या विमान अपघातांची आजही चर्चा होत असते.
अल्पवयीन मुलाने चालवलेली कार फक्त विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच रस्त्यावर धावत होती.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नॉर्थ ईस्ट प्रदेशातील सहा राज्यांत इनडोअर क्रिकेट अकॅडमीच्या कोनशिलेचे अनावरण केले .
ऑस्कर पुरस्कार सोहळा सर्वात आधी 16 मे 1929 रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये फक्त 270 लोक सहभागी झाले होते.
भगवान जगन्नाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचे पात्रा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पात्रा यांनी अखेर माफी मागितली
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. यानंतर दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येईल.
जर काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे की मीच मुख्यमंत्री झालो असतो. नंतर मला उपमुख्यमंत्रिपदी संधी मिळाली. ज्यावेळी शरद पवारांनी मला दोन वेळा उपमुख्यमंत्री केलं त्यावेळी पक्ष फुटला नाही.