संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 13 एप्रिलला अहिल्यानगर शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.
Sugar Production in India : देशभरात साखरेचं उत्पादन घटलं (Sugar Production) आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. महाराष्ट्रात साखर उत्पादनाची काय स्थिती आहे याची माहिती आता समोर आली आहे. खरंतर निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे देशातील साखर उत्पादनात जवळपास 17 टक्के घट झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील साखर उत्पादनात […]
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या आदेशावरून जस्टिस वर्मा यांच्या घराच्या आतील फोटो आणि व्हिडिओ जारी करण्यात आले आहेत.
जुने क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा लोन खाते बंद करणे याचा यामध्ये समावेश करता येईल. हा निर्णय अनेकदा नुकसानकारक ठरू शकतो.
नाशिक जिल्हा बँकेतील अनियमितते प्रकरणी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदार आणि खासदार अशा एकूण 25 संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आता प्रकरण न्यायालयात गेलं आहे. आता न्यायालय काय तो निर्णय देईल. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी वाटू लागतं की त्याला न्याय मिळालेला नाही त्यावेळी तो न्यायालयात जाऊ शकतो.
तुम्ही सीबीएसई सुरू करणार आहात मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचं काय होणार? असा सवाल खा. सुळे यांनी विचारला आहे.
सध्याच्या काळात सोन्याच्या किंमती वाढताहेत तेव्हा सोन्यांत नव्याने गुंतवणूक करणे संयुक्तिक ठरणार नाही, असे मत राजेश जोशी यांनी व्यक्त केले आहे.