देशभरातील 25 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि मजूर केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात भारत बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण अधिक चिघळत चालल्याचे लक्षात येताच दोन तासांनंतर या मोर्चाला परवावगी देण्यात आली.
मी स्वतः मोर्चात सहभागी होणार आहे. हिंमत असेल तर मला अटक करा असे आव्हान मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या या मोर्चास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती दिली.
पृथ्वीने संघ बदलला असून आता तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या निर्णयाची माहिती दिली.
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर 14 देशांवर नवीन व्यापारी टॅक्स (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा सोमवारी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Maharashtra Politics : मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याने काँग्रेसच्या (Maharashtra Politics) अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) भवितव्य. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिहारच्या निवडणुका. राज ठाकरे यांचे (Raj Thackeray) आक्रमक हिंदुत्व आणि हिंदी भाषा विरोधी धोरण (Hindi Language Row) पाहता त्यांना राज्य […]
बीसीसीआयने टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा अखेर स्थगित केला आहे. आता ही स्पर्धा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे.