भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत संयमाचा परिचय देत पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले.
Mumbai News : भारत पाकिस्तान पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती (India Pakistan War) निर्माण झाली होती मात्र आता दोन्ही देशांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर देशासह राज्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विभागाच्या प्रधान सचिवांसह माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे (Ashish Shelar) देखील दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आता […]
India Pakistan War : युद्धविराम जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने (India Pakistan War) भारताच्या जम्मू काश्मीरसह अन्य भागात ड्रोन हल्ले केले. काही तासांतच युद्धबंदी तोडण्याचे काम पाकिस्तानने केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय सैन्याने तिखट प्रत्युत्तर दिले. यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचं मान्य केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी शनिवारी रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद […]
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा कागदावरच राहिली आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर तीन तासातच पाकिस्ताने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट करण्यात आले आहे. सायरन वाजवण्यात येत आहेत. फक्त श्रीनगरच नाही तर बारामूला आणि बडगाममध्येही गोळीबाराचे आवाज ऐकू […]
पाकिस्तानने आपल्या मोहिमेत भारतीय वायूसेनेचं एअरबेस, एस 400 सिस्टिम, वीज आणि सायबर तंत्रावर हल्ला केल्याचा दावा केला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेच्या विनवण्या केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने पाकिस्तानला कर्ज देण्याचा (IMF Loan to Pakistan) निर्णय घेतला आहे.
तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे सुद्धा देत आहे.
भारताने अगदी कडाडून विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे.
देशातील 24 विमानतळे येत्या 15 मेच्या सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.