- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
शिर्डी विमानतळासाठी 650 कोटी; फडणवीसांनी सांगितलं काय-काय बदलणार?
Ahmednagar News : शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगसाठी एप्रिल महिन्यात चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले पण आता चार महिने उलटून गेले तरीही नाईट लँडिंग सुरू झालेली नाही. नाईट लँडिंग का सुरू होत नाही?, त्यात काही अडचणी आहेत का? आघाडी सरकार असताना तिथल्या टर्मिनल आणि अन्य सोयी सुविधांकरता दीडशे कोटी रुपयांचा निधी देण्यात […]
-
फडणवीसांच्या वाढदिवशी भाजपाचा ‘लोकल कनेक्ट’; राज्यात ‘सेवा दिन’ साजरा करणार
Chandrashekhar Bawankule : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या दुःखदायक घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाढदिवस साजरा […]
-
पुण्याचा पठ्ठ्या अजितदादांना नडणार; विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकत थेट खर्गेंना धाडली चिठ्ठी
Congress : राज्यात मागील काही वर्षांपासून धक्कादायक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंचं बंड त्यानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत घडवून आणलेलं राजकीय नाट्य. या घडामोडी अनपेक्षित वाटत असल्या तरी आधीच प्लॅन केलेल्या होत्या. राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे संख्याबळ घटल्याने विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा ठोकला. काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित असतानाच यामध्ये नवा ट्विस्ट […]
-
Manipur Violence : ‘समान नागरी कायद्याच्या गप्पा मारताय, आधी मणिपूरकडे बघा’; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
Sanjay Raut on Manipur Violence : मणिपूर हिंसा ज्यावर युरोपियन संसदेत चर्चा होते. संयुक्त राष्ट्रसंघातही या घटनांवर प्रश्न उपस्थित केले जातात. पण आपल्या संसदेत चर्चा होत नाही. पंतप्रधानांनी 80 दिवसांनंतर निवेदन दिले तेही संसदेच्या बाहेर त्याने काय होणार आहे?, दोन महिलांची विवस्त्र परेड काढली जाते हेच आपल्या देशाचे चरित्र आहे का?, तुम्ही समान नागरी कायद्याच्या […]
-
‘मी आधीच सांगितलं होतं की, अजितदादा लवकरच’.. राऊतांनी शिंदे गटाला दिला खोचक सल्ला
Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी (22 जुलै) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यात उत्साह असून त्यांनी अनेक ठिकाणी शुभेच्छा फलक लावले आहेत. या फलकात असेही काही फलक आहेत ज्यावर अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांचं हे टायमिंग पाहून राजकीय वर्तुळात बंद पडलेल्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या […]
-
अजितदादांचा नगरसाठी नवा प्लॅन! शरद पवार गटाने डावललेल्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांना मानाचं पान
Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडात अजित पवार यांना साथ देणाऱ्या नगर शहरातील दोघा पदाधिकाऱ्यांची शरद पवार गटाने हकालपट्टी केली होती. मात्र, आता अजित पवार गटाने या दोन्ही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव विधाते आणि अभिजीत खोसे यांना सन्मान देत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने […]
-
Manipur Violence : संतापाचा उद्रेक! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जमावाने आरोपीचे घर जाळले
Manipur Violence : मागील तीन महिन्यांपासून मणिपुरात उसळलेला हिंसेचा आगडोंब अजूनही शांत झालेला नाही. त्यातच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे राज्यात पुन्हा तणाव निर्माण झाला असून महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचे घर संतापलेल्या जमावाने जाळून टाकले. ही घटना मणिपुरातील चेकमाई परिसरात घडली. […]
-
राहुल गांधींना झटका! ‘INDIA’ नावावरून वाढली धुसफूस; विरोधकांनी दिला ‘हा’ पर्याय
Opposition Alliance : बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया हे नवे नाव देण्यात आले. मात्र, विरोधी पक्षातीलच काही नेत्यांना हे नाव फारसे पटल्याचे दिसत नाही. त्यांच्यात आता धुसफूस सुरू झाल्याची माहिती आहे. काही मोठ्या पक्षांनी नावात बदल करण्यासह काही नवीन शब्द जोडण्याचा पर्याय दिल्याचे समजते. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू […]
-
Landslide : इर्शाळवाडीनंतर ‘या’ ठिकाणी कोसळली दरड; लोक भयभीत, वाहतूक ठप्प!
Bhuibawada Ghat : मुसळधार पावसामुळे कोकणात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. इर्शाळवाडीतील मन हेलावणारी घटना ताजी असतानाच आता वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच पूलही पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात जुलै महिन्यातच 120 मिलीमीटर […]
-
Irshalwadi : इर्शाळवाडीत बचावकार्याला पुन्हा सुरुवात; आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू
Irshalwadi Landslide Rescue Operation : खराब हवामानामुळे इर्शाळवाडीत थांबविण्यात आलेले बचावकार्य आज पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या दुर्घचटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारपर्यंत मृतांचा आकडा 12 होता. अजूनही 100 पेक्षा जास्त लोक या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील […]










