- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
भारतात फक्त छत्रपती संभाजीराजांचाच उदो उदो होईल; फडणवीसांनी ठणकावले!
Devendra Fadanvis : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar)करण्यात आले. या निर्णयाविरोधात सध्या जोरात राजकारण सुरू आहे. या निर्णयाविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी उपोषणही केले आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस शनिवारी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]
-
‘पाच रुपये फरक दिला, निम्मा संघांनी हडप केला’; राधाकृष्ण विखेंचा रोख कुणाकडे ?
कर्जत : राज्यात दूग्ध व्यवसायात अमूल आणि मदर डेअरीसारख्या कंपन्यांनी प्रवेश केल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू लागला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक लिटर दुधासाठी फक्त 20 आणि 22 रुपये मिळत होते, ते शेतकऱ्यांना घ्यावे लागत होते. आज मात्र दुधाला 35 ते 40 रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळतोय. ‘देवेंद्र फडणवीस […]
-
तोतऱ्याचा महाराष्ट्राला अभिमान! तुम्ही,19 बंगले कुठे गायब केले ते सांगा ? ; सोमय्यांचे ठाकरेंना चॅलेंज
Maharashtra Politics : संजय राऊत काय काय बोलतात, उद्धव ठाकरे तर मला तोतऱ्या म्हणतात. होय या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे. माझे उद्धव ठाकरेंना खुले चॅलेंज आहे. मला काय शिव्या द्यायच्या त्या द्या पण ते 19 बंगले आपण कुठे गायब केले याचाही हिशोब द्या अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. […]
-
राम शिंदेंना टोला मारत रोहित पवारांनी केले फडणवीसांचे स्वागत; कर्जतमध्ये रंगली ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा
Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis visits karjat-jamkhed) आज कर्जत दौऱ्यावर येणार आहेत. विविध विकासकामांचा शुभारंभ, शेतकरी मेळावा, अन्य पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा त्यांच्या उपस्थितीत भाजप (BJP) प्रवेश असा कार्यक्रम राहणार आहे. फडणवीस यांच्या या दौऱ्याची कर्जतमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. जागोजागी स्वागताचे फलक लागले आहेत. विकासकामांची माहिती देणारेही फलक आहेत. मात्र, […]
-
अदानींना सिमेंट उद्योगाचा आधार; कर्जाचा विळखा सोडविण्यासाठी ‘या’ कंपनीतील हिस्सा विकणार
Adani Group : हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर गौतम अदानींच्या (Gautam Adani) उद्योग विश्वातील साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाचे आतापर्यंत 12 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आता हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि कंपनीची विश्वासार्हता कायम करण्यासाठी अदानी समूहाने काही महत्वाची पावले उचलण्याची तयारी केली आहे. त्यानुसार अदानी समूह सिमेंट उद्योगातील चार ते पाच टक्के हिस्सेदारी […]
-
काँग्रेसमध्ये होणार फेरबदल ? ; नाना पटोलेंनी दिले थेट उत्तर..
Nana patole : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आ. बाळासाहेब थोरात यांच्यात नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता काँग्रेस पक्षात थेट दिल्लीतून फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याचीही चर्चा होत आहे. वाचा : Nana Patole […]
-
पाकिस्तानच्या राजकीय वादात अक्षयच्या ‘केसरी’ची एन्ट्री; इम्रान खानच्या ट्विटनं वेधलं लक्ष
Imran Khan Shares Bollywood Movie Kesari Song : हिंदी चित्रपट अभिनेता अक्षयकुमारच्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ हे गाणे ऐकले नसेल असे कुणी सापडणार नाही. इतके हे गाणे लोकप्रिय झाले आहे. फक्त भारतातच नाही तर विदेशांतही या गाण्याची क्रेझ पहायला मिळते. आपल्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानातही या गाण्याचे दिवाने काही कमी नाहीत. आता तर […]
-
‘हिंमत असेल तर भाजपने नागालँड सरकारचा पाठिंबा काढावाच’; अंधारेंनी दिले हिंदुत्व सिद्ध करण्याचे चॅलेंज
Sushma Andhare : नागालँडमध्ये निवडणुकीनंतर (Nagaland Elections) राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या या अचंबित करणाऱ्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या निर्णयाचे समर्थन करताना राष्ट्रवादीच्या आमदारांची चांगलीच दमछाक होत आहे. दुसरीकडे मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच (RSS) आव्हान […]
-
हसन मुश्रीफांना दिलासा तर किरीट सोमय्यांना दणका; मुश्रीफ प्रकरणात चौकशीचे आदेश
Hasan Mushrif vs Kirit Somaiya : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. येत्या 24 एप्रिलपर्यंत मुश्रीफांवर कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. कोल्हापुरात दाखल असलेली एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी न्यायालयात दाद मागितली होती. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना जेरीस आणणाऱ्या […]
-
ती जात नाही तर फक्त वर्गवारी; गदारोळानंतर कृषी विभागाला सूचले शहाणपण
मुंबई : खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरत या प्रकाराचा जाब विचारला आहे. अजित पवार यांनी शेतकरी हीच आमची जात आहे, असे सांगत सरकारला खडे बोल सुनावले. या प्रकारावरुन उठलेल्या गदारोळानंतर आता कृषी विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. वाचा : ई पॉस मशीनवरुन […]










