- Letsupp »
- Author
-
अकोल्यात 5 कोटींच्या भूखंड फसवणुकीने खळबळ; युवा सेना जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक
या प्रकरणातील भूखंड 5 हजार 75 चौरस फूट असून त्याची मालकी 84 वर्षीय शांता बाहेकर यांच्याकडे असल्याची माहिती आहे.
-
काँग्रेस अध्यक्षांच्या कार्यक्रमस्थळी शुद्धीकरण; संबंधितांवर तात्काळ FIR करा, राहुल गांधी आक्रमक
हल्द्वानीतील घटनेत न्याय मिळावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-
जरांगेंच्या उपोषणाआधीच मोठी मागणी; सदावर्तेंचा जोरदार विरोध, आरक्षणावरून पुन्हा संघर्ष
आरक्षणाचा विषय समजून घेण्यासाठी केवळ अभ्यासक नव्हे, तर संशोधक आणि कायदेतज्ज्ञांचे मतही महत्त्वाचं असल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.
-
दिशा सालियन प्रकरणात कोर्टाचा गंभीर सवाल; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण, कोर्टाचं निरीक्षण काय?
मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचाराच्या खुणा आढळल्या नसल्याचं तसंच पोस्टमार्टम करणारे डॉक्टर कणीराम जाधव यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं.
-
तिबेटमध्ये पुन्हा धरण फुटल्याने नेपाळला धोका; महापुरानंतर नव्या संकटाचा इशारा, 450 जणांचा मृत्यू
नव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने सुरक्षा कर्मचारी, बचाव पथके आणि मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-
नेपाळनंतर आता चीनही हादरलं, भूकंपाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नक्की काय घडलं?
नेपाळ आणि चीनमधील या सलग नैसर्गिक आपत्तींमुळं संबंधित यंत्रणांसमोर बचाव आणि मदतकार्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
-
देशाचा मूड काय?, पंतप्रधानपदासाठी सर्वात जास्त पसंती कुणाला?, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? तिसरा नेता कोण?
टीव्हीकेच्या मंत्र्यांनी आधीपासूनच विजय यांना 2029 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सादर करण्यास सुरुवात केली होती.
-
राखीपौर्णिमेला अजितदादांची आठवण; सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट, म्हणाल्या ‘तू सोबत नाहीस’
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील भाऊ-बहिणीचं नातं अनेकांसाठी जिव्हाळ्याचं होतं, अशा भावना काही युजर्सनी व्यक्त केल्या.
-
नेपाळवरील महापुराचं संकट भीषण, मृतांचा आकडा पोहचला 392 वर, 1200 जण बेपत्ता
महापुरामुळं नेपाळमध्ये आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला असून 1200 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.
-
नेपाळमध्ये महापुराने हाहाकार; सरकार महाराष्ट्र पर्यटकांच्या संपर्कात, मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकारनेही यंत्रणा सक्रिय केली असून नेपाळमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.









