- Letsupp »
- Author
-
मोठी बातमी! डॉक्टरांना मारहाण प्रकरण भोवलं; शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक
नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर टीका झाली होती. विरोधकांनी विधीमंडळात हा मुद्दा चर्चेला आणत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळली, 14 लोक अडकल्याचा अंदाज, आयुक्त विजय सुर्यवंशी काय म्हणाले?
घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
-
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत पैसे जमा होणार
ईपीएफओ सदस्य हे वर्षाच्या सुरुवातीपासून पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करत होते.
-
मधू दंडवतेंचं उदाहरण देत मिसिंग लिंकवरून टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
महायुती सरकारची हिम्मत होती म्हणूनच आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवला. ज्या वेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली, तेव्हा लोक असंच म्हणायचे
-
मान्सूनच्या विलंबाचा मराठवाड्याला फटका; फक्त 24.55 लाख हेक्टर पेरणी, कुठं किती टक्के पाऊस?
मागील पाच वर्षांत सरासरी लागवड क्षेत्र ४९.७२ लाख हेक्टर होते. २०२५ मध्ये ४२.४२ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.
-
महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! नर्मदा वाद मिटला, 10 टीएमसी पाण्याबाबात मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला
नर्मदा प्रकल्पासाठी महाराष्ट्राने जमीन दिली. पण महाराष्ट्राला पाणी मिळालेलं नाही. ते आज देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे.
-
गोरस भंडार प्रकरणात उच्च न्यायालयाने परवाना निलंबनाचा अधिकार कायम ठेवला; काय म्हणाले सहआयुक्त सचिन केदारे?
न्यायालयाने वर्धा येथील अन्न सुरक्षा विभागाच्या सहायक आयुक्तांनी केलेली परवाना निलंबनाची कारवाई बेकायदेशीर असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही.
-
छत्रपती संभाजीनगर विभागासह दूध भेसळीविरोधात लातूरमध्येही मोठी कारवाई, राज्यभर ४.६३ कोटींचा साठा नष्ट
नाशिक विभागात सिन्नर तालुक्यातील रामपूर येथे विनापरवाना साठवलेले ८,३३२ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
-
एका क्षणात झालं होत्याच नव्हतं; समोर दिसणारा डोंगर थेट अंगावर कोसळला, दोघांचा मृत्यू
घटना घडल्यानंतर कल्पेट्टा येथून अग्निशामक दलाचे जवान तसेच रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
-
जमीन बळकावण्यावर नवा कायदा; विद्यमान व्यवस्था अपुरी का ठरली?, सरकारने आकडेवारी जाहीर करावी
विजय कुंभार यांनी ट्वीट करत सरकारने विधानसभेसमोर आणि जनतेसमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी केली आहे.









