- Letsupp »
- Author
-
तब्बल 20 वर्षानंतर नितीश यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल, गृहमंत्रालय पहिल्यांदाच दिलं दुसऱ्याकडं
नितीश कुमार गेल्या २० वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. २००५ पासून नितीश कुमार राज्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांचे मित्रपक्ष वेळोवेळी बदलले.
-
भारताचं तेजस फायटर जेट कोसळलं! वाचा, या विमानामध्ये असं काय आहे खास?
LCA तेजस स्वदेशी बनावटीचं 4.5 जनरेशनच फायटर जेट आहे. भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) हे विमान तयार केल आहे.
-
तीन दिवसांवर लग्न अन् तरुणाचं टोकाच पाऊल, धमक्या देणाऱ्या लोकांची नाव उघड
या धमकीच्या प्रकारानंतर कुटुंबीयांचा आरोप आहे की सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे श्रीकांतने आपले आयुष्य संपवले.
-
धक्कादायक! खोटे कागदपत्र दाखल करून मिळवलं जन्म प्रमाणपत्र, २९ जणांवर गुन्हा दाखल
ही घटना ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी डाॅ. व्यंकट कठीराम राठोड यांनी तक्रार दिली.
-
नाशिक जिल्हा पेटला, चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी नागरीक संतप्त, गेट तोडून कोर्ट परिसरात घुसले
यादरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची लोकांची मागणी असून, यासाठी मोर्चे काढले जात आहेत.
-
दिल्लीतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्याध्यापक अन् ३ शिक्षक निलंबित
मृत्यू झालेल्या तरुणाच्या वडिलांनी यावर नाराजी व्यक्त करत निलंबन केवळ तात्पुरतं आहे. त्यांनी शिक्षकांना अटक करण्याची मागणी केली.
-
बिहार निवडणुकीतील पराभवाचं चिंतन, प्रशांत किशोर यांचा 24 तासाचं मौन संपलं, केली मोठी घोषणा
लोकांशी संवाद साधतील आणि सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आणि ते करण्यासाठी सरकार काय करत आहे असा आढावा ते घेणार आहेत.
-
बिहारमध्ये पुन्हा नितीश’राज! दहाव्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, वाचा सविस्तर
आज बुधवारी सायंकाळी नितीश कुमार यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेऊन एनडीए सरकारच्या सत्तास्थापनेचा दावा केला.
-
मी रडणारा नाही तर लढणारा! अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील राजकीय घडामोडींचं कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
-
जरांगे पाटलांना पोलीस संरक्षणाचीच भीती, धनंजय मुंडेंच नाव घेत केली मोठी मागणी
कटाचा मुख्य सूत्रधार हे धनंजय मुंडेच असल्याचं म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांना सरकार वाचवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.









