- Letsupp »
- Author
-
अगोदर शेअर विकत घेण्याचा सल्ला; नंतर ‘फासा’ टाकायचे, शेअर मार्केटमध्ये नवा मेहता स्कॅम?
शेअर बाजार नियामक सेबी ही संस्था शेअर मार्केटमधल्या कथित हेराफेरीच्या प्रकरणात संजीव भसीन यांची चौकशी करत आहे. पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
-
सॅम पित्रोदा ५० दिवसांत पुन्हा ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या अध्यक्षपदी; भाजपकडून जोरदार टीका
लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले सॅम पित्रोदा यांची पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
-
महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय; विधानसभा जागावाटपात वंचित आघाडीला ‘नो एन्ट्री’
लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता आता वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चाही करायची नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
-
विधानसभा अधिवेशनाचा पहिला दिवस; उद्यापर्यंत कामकाज स्थगित, वादळी चर्चा होण्याची शक्यता
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेची झोड पाहायला मिळाली. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता.
-
नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन अमेरिकेतून भारतात परतले; हिंदू राष्ट्राबद्दल केलं मोठं विधान
नोबेल पुरस्कार विजेता अमर्त्य सेन हे सध्या भारतात आले आहेत. दरम्यान, त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे.
-
राष्ट्रपती आज संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार; राज्यसभेच्या अधिवेशनाला आज सुरूवात
लोकसभेच अधिवेश सुरू झालं असून राज्यसभेचं आजपासून सुरू होत आहे. दरम्यान, आज राष्ट्रपती या दोन्ही सभागृह सदस्यांना संबोधित करणार आहेत.
-
तपासासाठी पोलिसांचं पथक परराज्यात; नीट पेपर लीक प्रकरणातला म्होरक्या मराठवाड्यातलाच
देशभरात धुमाकूळ घातलेल्या नीट पेपर लिक प्रकरणातील म्होऱ्हक्या मराठवाड्यातील असल्याचं समोर आलं आहे. त्याचा पोलिसांनी बाहेर राज्यात शोध घेतला.
-
लालकृष्ण अडवाणी यांची अचानक प्रकृती खालावली; दिल्लीतील एम्स रुग्णालयात केलं दाखल
देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना तब्येत बिघडल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
जनतेने नतद्रष्ट सरकारच्या छातीतली हवा काढली; वडेट्टीवारांचा राज्यासह केंद्र सरकारवर घणाघात
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारसह केंद्रावर टीका केली.
-
…तर टोल टॅक्स वसूल करणं एकदम चुकीचं आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं
खराब रस्त्यांबद्दल चिंत व्यक्त करत गडकरींनी टोल नाक्याबद्दलही भाष्य केलं. 'जर चांगले रस्ते नसतील तर टोल वसूल करणं चुकीचं आहे अस ते म्हणाले.









