- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘…तर जानेवारीत पगारालाही पैसे राहणार नाहीत; राज ठाकरेंचा लाडकी बहिण योजनेवरून इशारा
लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत.
-
…अन् दिवट्या आमदार पोलीस स्टेशनला, पवारांनी सुनील टिंगरे यांना धुतले
अरे दिवट्या, तुलाला संधी दिली, पण तू सोडून गेला आता तुझा काय बंदोबस्त करायचा ते हे लोक करतील. - शरद पवारांचा आमदार टिंगरेंना इशारा
-
राजेश पाटलांना निवडून द्या, पाच वर्षात दुप्पट निधी देईल; अजितदादांचे मतदारांना आवाहन
चंदगडमधून राजेश पाटील (Rajesh Patil) यांना पुन्हा निवडून द्या. पुढील पाच वर्षांत निधी दुप्पट नाही दिला तर नाव बदलतो,
-
जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाहीत, त्यांची शरद पवार अन् CM शिंदेंशी कमिटमेंट, हाकेंचा दावा…
जरांगेंची शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी कमिटमेंट झालीय, त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत ते एकही उमेदवार उभे करणार नाहीत,
-
महायुती पिक्चरमधून आऊट होणार…; आमदार प्राजक्त तनपुरेंनी डेडलाईन सांगितली
मविआचं सरकार असतांना मतदारसंघात अनेक योजना आणल्या. मात्र, महायुती सरकारच्या काळात अनेक योजना खोळंबल्या. - आमदार तनपुरे
-
पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना बांधावरून सूचना
कोपरगाव मतदार संघात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची आ. आशुतोष काळेंनी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
-
गृहमंत्र्यांचे कार्यालय सुरक्षित नसेल तर राज्य काय सुरक्षित राहणार? अमोल कोल्हेंचा फडणवीसांवर निशाणा
गृहमंत्र्यांचे कार्यालय सुरक्षित नसेल तर महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील? फडणवीस यांच्याच नागपूरमध्ये 213 महिला अत्याचाराच्या घटना घडल्या.
-
तुम्हीच खरे हिरो, आत्महत्या न करता नवीन तंत्रज्ञानाकडे वळा…; कपिल देव यांचे शेतकऱ्यांना आवाहन
शेतकरी आमच्यासाठी खरे हिरो आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की, वाईट वाटतं. शेतकऱ्यांनी परिस्थितीशी झुंज देत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा
-
Badlapur Encounter: विरोधकांकडून पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न; फडणवीसांचे टीकास्त्र
बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात विरोधकांनी पोलिसांनी प्रत्युतरादाखल केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते पोलिसांचे खच्चीकरण करत आहेत.
-
Video : लाडक्या बहिणीचा कार्यालयात धुडगूस; फडणवीस म्हणाले, व्यथा समजून घेणार
महिलेनं उद्विगणतेमधून हे कृत्य केल का? किंवा तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.









