कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तसंच जागावाटपही झालेलं नाही. खंरतर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे - अंबादास दानवे
एक मोठी जबाबदारी जेपी नड्डा यांच्यावर सोपवण्यात आली. भाजपने आज जेपी नड्डा यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्त केलं.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) राज्यातील महायुती (Mahayuti) सरकावर जोरदार टीका केली. राज्यातले महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी आहे.
पुण्यात ड्रग्ज निर्माण होत नाही तर ते गुजरातमध्ये होतेय. गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही? असा सवाल पटोलेंनी केला.
जातीपातीचं विष शाळा-कॉलेजपर्यत जाईल. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केलं.
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे स्पष्ट केलं.
सोनाक्षी सिन्हाआणि अभिनेता झहीर इक्बाल हे लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, आज सोनाक्षी झहीर इक्बालसोबत विवाह बंधनात अडकली
काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही लोक असे असतात जे सकाळीच भोंगा वाजवतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनात शिंदेंना राऊतांवर केली.