कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई (प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी) : राज्याचे मुख्य सचिव असलेले मनोज सौनिक (Manoj Saunik) यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळेल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी मुख्य सचिव मनोज सौनिक आणि राज्याचे पोलीस महासंचालक हे निवृत्त होणार आहेत. या जागी कोणाची नियुक्ती होणार याविषयीची चर्चा प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. मोदी सरकारचं […]
Jagdeep Dhankhar : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांनी ‘आप’ला आज मोठा धक्का दिला आहे. राघव चड्ढा यांची राज्यसभेत आप नेतेपदी नियुक्ती करण्याची आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची विनंती फेटाळली आहे. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांचे म्हणणे आहे की, राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यासाठी […]
WhatsApp New Feature Testing : आज स्मार्टफोन वापरत नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. स्मार्टफोन घेतल्यानंतर मोबाईलमध्ये पहिले अॅप डाऊनलोड केल्या जातं, म्हणजे व्हॉट्सअॅप. कारण व्हॉट्सअॅप (WhatsApp) यूजर फ्रेंडली आहे. दरम्यान, आता व्हाट्समध्ये नवीन फिचर येत आहे. WhatsApp ने अलीकडेच iOS वर नवीनतम बीटा आवृत्ती 23.25.10.71 आणली आहे. मेटाच्या मालकीच्या या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये नवीन […]
Supriya Sule : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) प्रत्येक पक्षात जागावाटपावरून चढाओढ सुरूआहे. त्यातच काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने बारा जागा लढवाव्यात, असे म्हटलं. त्यांच्या या प्रस्तावावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् […]
मुंबई : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज रात्री नऊ वाजता अदानी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले होते. सुमारे एक तासभर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंही उपस्थित होत्या. अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद […]
Jayant Patil : अजित पवार (Ajit Pawar) पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केला. आम्हाला विकास निधी मिळत नाही, मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी ८०० कोटींचा निधा मंजूर झाला, अशी त्यांनी तक्रार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली. दरम्यान, यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
पुणे : विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले राहावे म्हणून व्यसनापासून दूर रहावे आणि स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळावे. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेची आवड जोपासावी. तसेच व्यायामही आरोग्यसाठी उपयुक्त आहे. त्यामुळं विदार्थ्यांनी स्वच्छता आणि व्यामाय याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा संदेश पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (Dr. Raman Gangakhedkar) यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘राजे-महाराजे इंग्रजांना सामिल’ गांधींना फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, […]
Jayant Patil : पुढील वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांना एकत्र घेऊन इंडिया आघाडी स्थापन केली. मात्र, अद्याप वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत (India Alliance) समावेश झाला नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत सहभागी होतील,अशी चर्चा आहे. अशातच आज […]
पुणे : 6 लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही, असं म्हणत नेपाळमधील काठमांडू (Kathmandu) येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील 58 जणांना डांबन ठेवण्यात आले होते. या पर्यटकांनी अनेक नेत्यांना फोन, मेसेज केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फक्त एक मेसेज आला आणि सर्व यंत्रणा हलली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: […]
Supriya Sule On BJP : शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र डागलं. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं […]