कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अहमदनगर : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघातील प्रश्न मांडत आहेत. यासोबतच या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचाही विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या आमदार प्राजक्त तनपुरे (MLA Prajakt Tanpure) यांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. गेल्या वर्षभरापासून राजकीय अस्थिरतेमुळे राज्यातील जनतेची कामे खोळंबळी आहेत. शेतकरी, मजूर, विद्यार्थी या सर्वांनाच हालअपेष्ठा […]
Karjat – Jamkhed MIDC : आपल्या मतदारसंघात मंजूर एमआयडीसीबाबतचा (Karjat – Jamkhed MIDC) जीआर काढण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारवर दबाव आणला. त्यासाठी त्यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. तर भाजप आमदार राम शिंदे (Ram shinde) हे देखील एमआयडीसी संदर्भात जीआर काढण्यासाठी आक्रमक झाले. त्यामुळे कर्जत MIDC चा मुद्दा चर्चेच्या […]
अहमदनगर : कर्जत – जामखेड एमआयडीसी (Karjat – Jamkhed MIDC) प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये या प्रश्नावरून जोरदार राजकीय युद्ध पेटले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आज कर्जत- मिरजगाव – खर्डा अशा […]
अहमदनगर – पावसाळी अधिवेशनात शासन स्तरावर प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी आयटक संलग्न महाराष्ट्र (AITUC) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा राज्य आशा वर्कर (Asha Worker) व सुपरवायझर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा (Chhatri Morcha) काढण्यात आला. या मोर्चात सहभागी महिलांनी हातात छत्र्या घेऊन जोरदार निदर्शेने केली. एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता… आदींसह विविध मागण्यांच्या घोषणांनी […]
रत्नागिरी : कोकणातील ख्यातनाम वकील व माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर (Bapusaheb Parulekar) (94) यांचे आज (27) पावसाळी 8.50 वाजता वृध्दपकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ( Former MP Bapusaheb Parulekar passed away) रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात एक बुद्धीवंत कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. चंद्रकांत काशिनाथ परुळेकर हे बापूसाहेब परुळेकर नावाने प्रसिद्ध होते. 1971 मध्ये त्यांनी […]
Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील एक चर्चेतील नाव आहे. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महारांजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वंशज असल्यानं अनेकांना त्यांच्या विषयी उत्सुकता आहे. अनेकांना त्यांचं शिक्षण, त्यांची आवड ह्या विषयी जाणून घ्यायचं असतं. दरम्यान, आता संभाजीराजेंनी आपलं शिक्षण आणि लग्नासंदर्भातला […]
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच दाणादाण उडाली. या दरम्यान, एक दु:खद घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा, कोरपना आणि गोंडपिंप्री तालुक्यात वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत […]
actress Sharvari on Kal ho na ho ha : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा अवघ्या मनोरंजन विश्वाचा किंग आहे. शाहरूखचा जगभर मोठा चाहता आहे. केवळ सामान्य माणूसच नाही तर मोठमोठे स्टारही शाहरूखचे आणि त्याच्या चित्रपटांचे फॅन आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शर्वरीचाही (Bollywood actress Sharvari) यात समावेश आहे. शाहरूखचा कल हो ना हो हा […]
मुंबई : रस्ता नसल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू (igatpuri woman death) झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात घडली आहे. इगतपुरीसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यात विकासाच्या वल्गना करणाऱ्या शासन यंत्रणेच्या कारभाराचा फटका आदिवासी नागरिकांना बसत आहे. दरम्यान, याच घटनेमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सरकारवर ताशेरे ओढले. आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्यूला […]
बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन होऊन अवघे दोने महिने झाले आहेत. मात्र अशातच राज्यातील 11 आमदार सिद्धरामय्या सरकारवर नाराज असल्याचं वृत्त आहे. नुकतचं राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकूण 20 मंत्री आपली काम नीट करत नाहीत, असा आरोप करत आमदारांनी खळबळ उडवून दिली आहे. आपापल्या भागात काम करताना […]