मुंबई : पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे तरीही ते असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही, असे म्हटले होते. यानंतर शरद पवारांच्या […]
अहमदनगर : संपूर्ण भारतात ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सगळ्यात चांगली महाराष्ट्रात झाली. सत्यजितने (satyajeet tambe) त्यात खूप काम केलं. पण सत्यजित काही असेल तरी तुझी टीम राहिली काँग्रेसमध्ये (congress) तू राहिला एकटा. तुलाही काँग्रेसशिवाय करमायचे नाही. त्यांनाही करमायचे नाही आणि काँग्रेसला करमायचे नाही. त्यामुळे काळजी करू नको. काय होणार शेवटी, असे म्हणतं काँग्रेस […]
संगमनेर : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आजारपणानंतर पहिल्यांदाच आपला मतदारसंघ संगमनेरमध्ये आले. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर मेव्हणे सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबेंना पक्षातून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेल्याच त्यांनी म्हंटल होत… थोरात यांनी काँग्रेस हायकामंडला पत्र लिहीत विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामाही […]
अहमदनगर : तुकाई उपसा जलसिंचन योजना होणारच आहे. आणि ती होणारच काय मी केल्याशिवाय सोडणारच नव्हतो अशी प्रतिज्ञा आ राम शिंदे यांनी केली. मागील महाविकास आघाडी सरकारने आणि विद्यमान लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक सदरच्या योजनेत खोडा घातला. किरकोळ कारणे पुढे केली. ठेकेदारांची तीन वर्षापासून बिले दिली नाही. वाढीव तरतूद न करता योजना रखडत ठेवली. केवळ चुकीच्या बातम्या […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच खूप मोठा गौप्यस्फोट केलाय. पहाटेची शपथविधी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच झाली होती. या संदर्भात थेट शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटावर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया […]
मुंबई : एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले की शरद पवार म्हणाले ते खरं आहे का? की नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना न विचारता राजीनामा दिला. त्यावर जयंत पाटील म्हणाले हो हे खरं आहे, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला नाविचारता आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पुढे जयंत पाटील म्हणाले […]
औरंगाबाद : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) वादात सापडला आहे. आप्पा धर्माधिकारी यांना दिलेला पुरस्कार परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले असून, आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा […]
वर्धा: अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्ध्यात केलं होतं. ‘माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. आर्थर कारागृहात डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला’, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता. यावर […]
तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव (K chandrashekhar rao) यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना आता धुमारे फुटले. त्यासाठी चंद्रशेखर राव याना महाराष्ट्रात नवे मित्र पाहिजेत. याकरिता त्यांनी चाचपणी करायला सुरुवात केली. केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली होती. शिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) […]
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे चिरंजीव पार्थ पवार ( Parth Pawar ) यांनी 2019 साली मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. तेव्हापासून पार्थ पवार हे राजकारणात फारसे सक्रीय दिसत नाहीत. पार्थ पवारांवर त्यांच्या आई सुनेत्राताई पवार ( Sunetra Pawar […]