- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Nawab Malik : नवाब मलिक यांना दिलासा नाहीच ! हायकोर्ट म्हणाले…
मुंबई : नवाब मलिकांच्या (Nawab Malik ) जामिनावर तातडीनं सुनावणी हवी असल्यास ते खरंच आजारी आहेत हे आधी आम्हाला पटवून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. अन्यथा तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. कारण तुमच्या अगोदर आलेली बरीच प्रकरण अद्याप प्रलंबित आहेत, अशी स्पष्ट भूमिका न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी मंगळवारी व्यक्त […]
-
राजकारणातील लव्ह स्टोरीज : प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड आणि नवनीत राणा
आज व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस. तसं प्रेम हा एका दिवसाचा विषय नसतो पण तरीही आजच्या दिवशी खास करून प्रेमाची विशेष चर्चा होते.म्हणून आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील काही गाजलेल्या प्रेमस्टोरीचे काही किस्से.
-
BBC : वादग्रस्त डॉक्युमेंट्रीवरून घरचा आहेर, ब्रिटिश खासदार म्हणतात, अतिशयोक्ती केली गेली
BBC : बीबीसीच्या ‘India: The Modi Question’ या माहितीपटावरून भारतासोबत ब्रिटनमध्येही राजकारण तापले आहे. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी दावा केला आहे की “डॉक्युमेंट्रीमध्ये अतिशयोक्ती केली गेली आहे. एवढेच नाही तर त्यांना याला ‘वाईट पत्रकारिता’ असेही संबोधले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ब्लॅकमन म्हणाले, ‘बीबीसी ब्रिटीश सरकारचे विचार प्रतिबिंबित करत नाही.’ ब्लॅकमन म्हणाले की ही मालिका […]
-
Bhimashankar Temple आसाममध्ये असल्याचा सरकारचा दावा, काँग्रेसची सडकून टीका; म्हणाले, “भाजपाने…”
मुंबई : ‘केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला (BJP) महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम (Assam Government ) सरकारचा दावा आहे की भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत शिंदे […]
-
Arvind Shinde : मुक्ता टिळकांच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या गिधाडांना भाजपने उमेदवारी दिली!
पुणे : कसबा पेठ मतदार संघाच्या (Kasba Peth Bypoll) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) या गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजारी होत्या. मात्र, भाजपमधीलच काही गिधाडं त्यांच्या मरणाची वाट होते. भाजपनेही या गिधाडांना उमेदवारी देण्याचा जेव्हा घाट घेतला तेव्हा मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना […]
-
BBC : ‘विनाश काले विपरीत बुद्धी’, जयराम रमेश यांचा केंद्र सरकारवर निशाणा
ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (BBC) च्या दिल्ली व मुंबईतील ऑफिसवर आयकर विभागाने ( Income Tax ) छापा टाकला आहे. आयकर विभागाने ही धाड नसून सर्वेक्षण असल्याचे सांगितले आहे. यावरुन आता अनेकजण सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश ( Jairam Ramesh ) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ म्हणत, त्यांनी […]
-
Arvind Shinde : ५०० कोटींचे काय केले? हेमंत रासनेंकडे भाजप कधी ‘ईडी’ पाठवणार?
पुणे : पुणे महापालिकेचे ७ कोटींचे अंदाजपत्रक आहे. भाजपचे (BJP) हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी चार वर्षात एकूण २८ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक (Budget) मांडले. ज्या भागातून ते निवडून येतात त्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकास कामांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली. स्वतःच मांडलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी स्वतःच करत होते. मात्र, आश्चर्यांची बाब तुम्हाला सांगतो. हेच […]
-
तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची युतीसाठी स्वाभिमानी संघटनेला ऑफर; राजू शेट्टी म्हणाले…
औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांनी महाराष्ट्रात आपल पक्ष वाढवण्याकरिता प्रयत्न सुरु केले. याकरिता ते राज्यात मराठी नेता हात देणार याचा शोध घेत आहे. दरम्यान यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाराष्ट्र सांभाळा अशी ऑफर दिली. मात्र राजू शेट्टी यांनी सोमवारी नम्रपणे […]
-
Breaking News : बीबीसीच्या मुंबई व दिल्लीतील कार्यालयावर छापेमारी
ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (BBC) च्या दिल्लीतील ऑफिसवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली कार्यालयात 60-70 लोकांची टीम दाखल झाली आहे. बीबीसी कर्मचाऱ्यांना त्यांचे फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणालाही आवारात प्रवेश किंवा बाहेर पडण्याची परवानगी नाही. दरम्यान आयकर विभागाकडून हा छापा नसून हे सर्वेक्षण आहे. आयकर विभागाकडे तक्रार झालेल्या […]
-
Mumbai : जगातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर
प्रदूषित शहरांमध्ये देशाची राजधानी दिल्लीचे ( Delhi ) नाव अधिक घेतले जाते. दिल्ली येथील हवा अधिक प्रदूषित असल्याचे बोलले जाते. परंतु आता मुंबईकरांसांठी ( Mumbai ) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई शहर हे प्रदुषणाच्या ( Pollution ) बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir […]








