- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Balasaheb Thorat अखेर त्या वादावर बोलले.. माझा हात नीट असता तर…
अहमदनगर : संपूर्ण भारतात ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सगळ्यात चांगली महाराष्ट्रात झाली. सत्यजितने (satyajeet tambe) त्यात खूप काम केलं. पण सत्यजित काही असेल तरी तुझी टीम राहिली काँग्रेसमध्ये (congress) तू राहिला एकटा. तुलाही काँग्रेसशिवाय करमायचे नाही. त्यांनाही करमायचे नाही आणि काँग्रेसला करमायचे नाही. त्यामुळे काळजी करू नको. काय होणार शेवटी, असे म्हणतं काँग्रेस […]
-
Balasaheb Thorat यांच संगमनेरात जोरदार शक्तिप्रदर्शन
संगमनेर : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आजारपणानंतर पहिल्यांदाच आपला मतदारसंघ संगमनेरमध्ये आले. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर मेव्हणे सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबेंना पक्षातून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेल्याच त्यांनी म्हंटल होत… थोरात यांनी काँग्रेस हायकामंडला पत्र लिहीत विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामाही […]
-
ही योजना केल्याशिवाय सोडणारच नव्हतो Ram Shinde
अहमदनगर : तुकाई उपसा जलसिंचन योजना होणारच आहे. आणि ती होणारच काय मी केल्याशिवाय सोडणारच नव्हतो अशी प्रतिज्ञा आ राम शिंदे यांनी केली. मागील महाविकास आघाडी सरकारने आणि विद्यमान लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक सदरच्या योजनेत खोडा घातला. किरकोळ कारणे पुढे केली. ठेकेदारांची तीन वर्षापासून बिले दिली नाही. वाढीव तरतूद न करता योजना रखडत ठेवली. केवळ चुकीच्या बातम्या […]
-
फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘हे खोटारडे विधान’
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच खूप मोठा गौप्यस्फोट केलाय. पहाटेची शपथविधी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच झाली होती. या संदर्भात थेट शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटावर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया […]
-
Jayant Patil नानांनी आम्हाला न सांगता राजीनामा दिला
मुंबई : एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले की शरद पवार म्हणाले ते खरं आहे का? की नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना न विचारता राजीनामा दिला. त्यावर जयंत पाटील म्हणाले हो हे खरं आहे, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला नाविचारता आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पुढे जयंत पाटील म्हणाले […]
-
Maharashtra Bhushan Puraskar वादात, पुरस्कार परत घ्या अन्यथा आंदोलन करणार
औरंगाबाद : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) वादात सापडला आहे. आप्पा धर्माधिकारी यांना दिलेला पुरस्कार परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले असून, आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा […]
-
Sharad Pawar गौप्यस्फोटावर महाजनांचा पलटवार, ‘देशमुखांनाच भाजपमध्ये येण्याची इच्छा’
वर्धा: अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्ध्यात केलं होतं. ‘माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. आर्थर कारागृहात डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला’, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता. यावर […]
-
Politics : केसीआरच्या पक्षाला महाराष्ट्रात कोण देणार हात ? ‘या’ नेत्यांची राजकीय वर्तुळात चर्चा
तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव (K chandrashekhar rao) यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना आता धुमारे फुटले. त्यासाठी चंद्रशेखर राव याना महाराष्ट्रात नवे मित्र पाहिजेत. याकरिता त्यांनी चाचपणी करायला सुरुवात केली. केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली होती. शिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) […]
-
Parth pawar : ‘त्यांना स्वातंत्र्य आहे’, पार्थ पवारांवर सुनेत्रा पवार थेट बोलल्या…
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे चिरंजीव पार्थ पवार ( Parth Pawar ) यांनी 2019 साली मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. तेव्हापासून पार्थ पवार हे राजकारणात फारसे सक्रीय दिसत नाहीत. पार्थ पवारांवर त्यांच्या आई सुनेत्राताई पवार ( Sunetra Pawar […]
-
TamilNadu : तामिळनाडूमध्येही राज्यपाल विरुद्ध सरकार वाद पेटणार, राज्यपालांची सरकारवर टीका
तामिळनाडूचे राज्यपाल (Tamil Nadu Governor) आरएन रवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आरएन रवी (RN Ravi) (Tamil Nadu Governor) यांनी पुन्हा एकदा द्रमुक सरकारवर निशाणा साधला आहे. दलितांवरील हल्ल्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांनी डीएमके सरकारला जबाबदार धरले आणि सांगितले की कायद्याची अंमलबजावणी आणि फौजदारी न्याय यंत्रणा दलितांवरील गुन्हे रोखण्यात अपयशी ठरली आहे. अशी टीका त्यांनी […]









