- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
प्रसिद्ध गायक Kailash Kher यांच्यावर हल्ला; अशी घडली घटना
कर्नाटक : कर्नाटक येथील हम्पी उत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खेर (kailash kher ) यांच्यावर हल्ला झाला. कैलाश खेर यांचं लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना एका व्यक्तीने गायकाला (singer ) पाण्याची बाटली फेकून मारली. यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ माजली. ही घटना रविवारी घडली. प्रेक्षक गॅलरीमधूल कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आहे. कैलाश खेर यांच्यावर हल्ला केल्यानंतर तात्काळ […]
-
Radhakrishna Vikhe Patil यांना सत्यजित तांबे का भेटले ? थेट सांगूनच टाकलं…
अहमदनगर : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना भाजप उघड पाठिंबा देणार नसला तरी स्थानिक पातळीवर तांबे यांच काम करणार असल्याचे स्पष्ट सांगितलं आहे. सत्यजित तांबे मला भेटले असून माझ्याशी चर्चा केली. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय करत असतात, आणि सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय आता कार्यकर्त्यांनी केला, असं अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
-
Health Tips : तुम्हीही प्लास्टिक प्लेट, डब्यातून जेवताय?…सावधान
मुंबई : अनेक वेळा आपण खाण्यापिण्याशी संबंधित अशा काही चुका करत असतो ज्याची आपल्याला जाणीव नसते आणि या चुका आपल्या आरोग्यावर परिणाम करतात, परिणामी आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, थायरॉईड आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा धोका वाढतो इतकेच नाही तर कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचा धोकाही वाढू शकतो.जाणून घ्या अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे हे सर्व आजार होण्याचा धोका […]
-
Bharat Jodo Yatra : २१ पक्षांना निमंत्रण, १२ सहभागी होणार. पण या पाच पक्षांना आमंत्रणच नाही
कन्याकुमारीपासून सुरु झालेली राहुल गांधी (Rahul gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून अखेर जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. आज या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून देशभरातील २१ समविचारी पक्षांना निमंत्रण दिलं होतं. पण ५ पक्षांना काँग्रेसने निमंत्रण पाठवलं नाही. काँगेसने आमंत्रण दिल्यापैकी […]
-
मोदींची वादग्रस्त डॉक्युमेंट्री, 10 विद्यार्थी निलंबित; अधिवेशनात गाजणार ‘हा’ मुद्दा
जयपूर : 2002 च्या गुजरात दंगलीवर बीबीसीचा वादग्रस्त डॉक्युमेंटरी (BBC Documentary) पाहण्यासाठी कॅम्पसमध्ये जमलेल्या अजमेर जिल्ह्यातील राजस्थानच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या (Rajasthan Central University) १० विद्यार्थ्यांना (students) निलंबित करण्यात आले. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या विद्यार्थ्यांचे निलंबन झाल्याचा दावा केला आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट पाहण्याशी त्यांचा संबंध नव्हता. विद्यापीठाने जारी केलेल्या आदेशानुसार, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लंघन […]
-
MPSC : जाचक अटीमुळे विद्यार्थी मुख्य परीक्षेला मुकणार ?
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या जाहिराती अनुसार एका पदास १२ उमेदवार या गुणोत्तराणे मुख्यसाठी पात्र केल्यास आमच्या अंदाजानुसार जास्तीत-जास्त १५-२० हजार उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र होतील. केंद्रातील स्टाफ सीलेक्शन कमिशन द्वारे घेण्यात आलेल्या (CHSL) लिपिक पदांचा टायपिंग स्किल टेस्टचा निकाल २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाबद्दल काही तथ्य आम्ही […]
-
Maharashtra Politics : भाजप उमेदवार रणजीत पाटलांवर गुन्हा दाखल
अमरावती : आचारसहिता भंग केल्याने भाजप आमदार रणजीत पाटील (Ranjit Patil ) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानपरिषेदच्या ५ जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचही मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. अशातच अमरावती (Amravati) पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी […]
-
Amol Mitkari : महापुरुषांना बदनाम करणारेच…विचार, आचारांनी भिकारी
पुणे : शाहू-फुले-आंबेडकर-शिवाजी महाराज-सावित्रीबाई फुले हेच माझं दैवत आहेत. कोणी कितीही धर्माचे गाजर दाखवून धर्माच्या नावाखाली हरामखोरी करण्याचा प्रयत्न केला. तरी या भारताच्या संविधानाला धक्का सुद्धा लागू शकत नाही. सध्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या महापुरुषांवर बोलले जात आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक आहे. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील भिक मागणारे नव्हते. जी लोक असं म्हणत […]
-
Maharashtra Politics : ‘तरी हिंदूंना मोर्चा काढावा लागतोय, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई : नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन कडवट हिंदू नेत्यांचं देशात राज्य सुरु आहे. राज्यात देखील हिंदुंचं राज्य आलं असं सांगण्यात येत आहे. तरीपण राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे. हा आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. ती भाजपचीच रॅली होती. […]
-
Yuzvendra Chahal : विकेट घेताच चहल बनला विक्रमवीर
लखनऊ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी या मैदानावर पार पडला.या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात युजवेंद्र चहलने एक विकेट घेताच विक्रम रचला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा विक्रम चहलने आपल्या नावावर केलाआहे. चहलने […]






![MPSC : जाचक अटीमुळे विद्यार्थी मुख्य परीक्षेला मुकणार ? 5[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/51.png)



