पुणे : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटावरून वाद सुरू आहे. त्याचे पडसाद पुण्यात देखील उमटताना दिसत आहे. पठाण चित्रपटावरून पुण्यात बजरंग दल आक्रमक झाले असून पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेर असलेले पठाण चित्रपटाचे पोस्टर्स बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. पठाण चित्रपटातील बिकिनी दृष्यावरून हिंदुत्ववादी संघटनानी विरोध केला होता. तो विरोध अजूनही थांबत नाहीय. दरम्यान […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याच पक्षातील लीडरशिप संपवली पुणे ः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे. आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत फक्त मुद्द्यांचे भांडण आहे. सध्या देशभर ईडी (ED) च्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आले नाहीये. प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
पुणे: भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन दूर करावं, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभरात विरोधकांनी रान उठवलं होतं.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी विरोधकांनी राज्यपालांची मागणी केली होती. त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा निवडणुका बिनविराेध हाेणार नाही का, या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. आम्ही यापूर्वी हिंगाेलीचे खासदार राजीव सातव, मुंबईतील अंधेरीची पाेटनिवडणूक बिनविराेध केली आहे. तसेच अशी खूप माेठी […]
मुंबई : व्यायामाचा सोपा मार्ग म्हणजे चालणे होय. परंतु तुम्ही चालताना कसे चालता, चालताना चुका करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चालत असाल तर जाणून घ्या की चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? वॉक करताना तुम्ही कोणती चूक करता आणि त्यामध्ये कोणत्या सुधारणा करता येतील. चालण्याचा वेग एवढा […]
पुणे ः पुण्यात भाजप नेत्यांनी रविवारी ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला होता. परंतु, लव-जिहाद पुण्यात नेमके किती झाले. तसेच पुण्यात धर्मांतरं किती झाली याची कोणतीही आकडेवारी नसताना त्यांनी हा मोर्चा काढला. मात्र, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पुणे (Pun) शहरातील महत्वाच्या प्रश्नांवर भाजप (BJP) कधी जनआक्रोश मोर्चा काढणार आहे, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी (Vishwambar Chaudhar) यांनी केला […]
मुंबई : यावर्षी टी20 चा विश्वचषक झालाच शिवाय आशिया कपही यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात खूप खेळाडूंनी कमाल कामगिरी केली. आयसीसीने टी20 ची टीम जाहीर केली आहे. ज्याचं कर्णधारपद विश्वचषक विजेत्या जोस बटलर याला सोपवण्यात आलं आहे. या टीम मध्ये भारतीय संघातील दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पांड्याा […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) चर्चेत आले होते. त्यांच्या या वक्यव्याचा अनेकांनी निषेध देखील केला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा यासाठी महाविकास आघाडीने मोर्चा देखील काढला होता. यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा (Governor resigns) देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे, […]
औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती असल्याने सर्वत्र त्यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांच्या हाताने बाळासाहेबांच्या तेल चित्रांच्या अनावरण होत असून याचे माझा आजोबाला दुःख वाटत असेल, असे वक्तव्य काल आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत […]
नागपूर : बागेश्वरधामचे (Bageshwardham) धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) हे सर्वसामान्य हिंदूंची फसवणूक करतात आणि अंधश्रद्धा पसरवीत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Superstition Eradication Committee) संस्थापक प्रा. श्याम मानव (shyam manav) यांनी केला होता. यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धीरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती असून या प्रकारामुळे खळबळ […]