- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीसांचा ‘मविआ’वर हल्लाबोल
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दहावा (अखेरचा) दिवस होता. आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या असून, प्रकल्प मार्गी लावल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. राज्यात हे नवीन सरकार आल्यावर शेतकऱ्यांना 9559 […]
-
काष्टी ग्रामपंचायतीत राजकीय नाट्य सुरूच; नवनिर्वाचित दहा सदस्यांचे राजीनामे
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतची निवडणूक होऊन आठवडा होत आला तरी तेथील राजकीय नाट्य काही थांबताना दिसत नाही. काल (गुरुवारी) उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली. यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटातील एक सदस्य फटल्याने साजन पाचपुते गटाचा उमेदवार उपसरपंच झाला. त्यामुळे नाराज झालेल्या बबनराव पाचपुतेंच्या गटातील सर्व दहा ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले […]
-
अण्णा हजारेंकडून पंतप्रधान मोदींचे सांत्वन
अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांत्वन करत श्रध्दांजली वाहिली. हिराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. हिराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. अण्णा हजारे […]
-
हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे : नाना पटोलेंची सरकारवर टीका
नागपूर : हिवाळी अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून […]
-
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; वाहनतळांची जागाही केल्या निश्चित
पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत. स्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे […]
-
‘तुनिषावर इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव’, तुनिषाच्या आईचा आरोप
मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच तिचा सहकलाकार शेजान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शेजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शेजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वनिता शर्मा […]
-
सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहेत. ‘सीबीएसई’ कडून दोन्ही बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येईल. CBSE १० वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते […]
-
२०२२ वर्ष राज्यातील या राजकीय घटनांची गाजलं
प्रफुल्ल साळुंखे : २०२२ हे वर्ष महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणासाठी अतिशय धक्कादायक ठरलं. अभूतपूर्व असं सत्ताबदल जे देशभरात गाजलं. यासह अनेक घडामोडीची नोंद इतिहासात झाली. नवाब मलिकांना अटक वर्षाच्या सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. दाऊद इब्राहिम यांची ३०० कोटीची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना […]
-
अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार? पडळकरांच्या प्रश्नावर सरकारकडून उत्तर
नागपूर : चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानपरिषदेत “अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला. त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या […]
-
या आहेत भारतात २०२२ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती









