- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
PHOTO : पांढऱ्या टॉप-ब्लॅक पॅन्टमध्ये विमानतळावर दिसली अनुष्का शर्मा
-
IPL 2023 MI Vs SRH : हैदराबादचे मुंबईसमोर 201 धावांचे लक्ष्य, मयंक-विव्रतचे अर्धशतक
IPL 2023 MI Vs SRH : च्या 69 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईसाठी हा सामना अंतिम चारमध्ये जागा करण्यासाठी महत्वाचा. जर मुंबईने हा सामना गमावला तर स्पर्धेतून बाहेर जाईल. त्याचवेळी, जिंकल्यानंतरही संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार नाही. त्याला अजूनही आरसीबी विरुद्ध गुजरात […]
-
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनचा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर
दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा कॅन्टीनच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहे. दोन कंत्राटदारांमध्ये झालेल्या वादात महाराष्ट्र सदन प्रशासनाने नवीन आणि जुन्या महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनचा गोंधळ संपता संपेना सदनातील दोन कंत्राटदाराचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाच्या एका निर्णयानंतर पद्मा आणि सुधीर रावत यांना एका रात्रीत 19 एप्रिल ला कॅन्टीन सोडावे लागले. तर येथे […]
-
MI vs SRH : मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
MI vs SRH : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या या मोसमात आज पुन्हा हेडर सामने खेळवले जाणार आहेत. दिवसाचा पहिला सामना लवकरच मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सुरू होईल. वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने आपल्या संघात बदल केला आहे. हृतिक शोकीनच्या जागी कुमार […]
-
“PM मोदी यांनी नाही तर…” नवीन संसद भवनाच्या उद्घटनावरुन राहुल गांधींची मोठी मागणी
Rahul Gandhi : 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. नवीन संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले पाहिजे, पंतप्रधानांनी नाही. वेळापत्रकानुसार पंतप्रधान मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल संसदेच्या नव्या इमारतीवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने याला पीएम मोदींचा वेनिटी प्रोजेक्ट […]
-
विखे पाटील, आजोबांचा तरी आदर्श घ्या! पवारांसमोरच बाबा आढाव संतापले, फडणवीस, निलंगेकरही निशाण्यावर
Baba Adhav :महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन अहमदनगर येथे सुरू आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनात बोलताना ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांनी भाजपमधील नेते हे माथाडी कायद्याला विरोध करत असल्याचा सांगताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री […]
-
9 Years of Modi Government : मोदींच्या ‘या’ 9 वक्तव्यांनी झाला होता देशभरात हंगामा
Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकाराल 26 मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरु केली आहे. (9 Years of Modi Government) या सिरीजमधील चौथा विषय आज तुमच्यासमोर मांडणार आहोत. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष 9 चर्चेतील वक्तव्य […]
-
सिद्धरमय्यांनी शब्द पाळला, मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ‘फाईव्ह गॅरंटी’ मंजूर
Congress 5 Guarantees: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेस नेते सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच सर्व कन्नडवासीयांचे त्यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी ट्विट करत माहिती […]
-
Radhakrishn Vikhe : किती ही अडथळे आणा, तरी वाळू धोरण यशस्वी करणार
Radhakrishn Vikhe : शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणीही कितीही अडथळे आणले तरी स्वस्त वाळूचे धोरण यशस्वी करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
-
भाजपने अनेकांचा वापर केला, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
भाजपने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा वापर करून घेतला. परंतु ते गेल्यावर त्यांच्या शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मेटेंनी बीड जिल्ह्याला मोठे योगदान दिले तसेच त्याच्या शिवसंग्रामने मराठा आरक्षण आंदोलनाला नवी दिशा दिली. भाजपने महादेव जानकर यांचा देखील वापर करून घेतला. आणि गरज संपल्या नंतर त्यांना देखील बाजूला केले. तसेच भाजपने सदाभाऊ खोत यांचा देखील वापर […]









