- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
अनुदानासाठी कांद्याची आवक वाढली, दरात मोठी घसरण
नाशिक : गेल्या दोन तीन महिन्यापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अनेकदा रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशन काळात कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतले होता. हे अनुदान 1 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत कांदा विक्री करणाऱ्या […]
-
चाहत्यांसाठी वाईट बातमी! एमएस धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर होणार? महत्वाची माहिती आली समोर
अहमदाबाद : आयपीएल 2023 च्या पहिला सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गतविजेता गुजरात टायटन्स आणि करिष्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीमुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत. 41 वर्षीय एमएस धोनीच्या चेन्नईमध्ये सराव सत्रादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. गुरुवारी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करताना […]
-
Daily Horoscope : या राशीच्या लोकांनी गाडी चालवताना सावध राहा व काळजी घ्या, वाचा सविस्तर
Horoscope Today 31 March 2023 : आजचे राशीभविष्य, या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
-
Ajit Pawar : सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेणाऱ्यांचा खरा चेहरा आला समोर…
Ajit Pawar on Farmer Melava : आधी म्हणायचे सरकार पाडण्याबाबत आम्हाला काही माहिती नाही. पण मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच खुलासा केला होता. देवेंद्रजी रात्री वेश बदलून सरकार पाडण्यासाठी जायचे, असे सांगितले. तर काल या सरकारमधील एक मंत्री तानाजी सावंत यांनी स्वतःच सोलापूर येथील जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांचे […]
-
Ajit Pawar : पिकविम्यात सरकारने २००-४०० रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली!
Ajit Pawar on Farmer Melava : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पिंपरखेड आणि इतर गावातील शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली. शेतकरी म्हणाले दादा आम्ही पीकविमा काढला. आमच्या शेतातील पिकांचे ८० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. पण आम्हाला पिकविम्याचे केवळ २०० आणि ४०० रुपये इतकीच मदत दिली. २००-४०० रुपयांत आमची नुकसान कसे भरून निघणार आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतर […]
-
Ajit Pawar यांची केंद्रांवर टीका : मूठभर उद्योगपतींचे ११ लाख कोटी माफ केले… पण शेतकऱ्यांना मदत नाही केली!
Ajit Pawar on Farmer Melava : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा केंद्रीय कृषीमंत्री मंत्री होते तेव्हा गारपीट, अवकाळी येऊद्या की अन्य कोणतेही संकट असो. शरद पवार हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यायचे. मात्र, केंद्र सरकारने देशातील काही मूठभर उद्योगपतींचे तब्बल ११ लाख कोटी रुपये माफ केले. पण माझ्या बळीराजाचे, […]
-
Narayan Rane Vs Uddhav Thackeray : ठाकरे फक्त ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते… त्यांचा पक्ष संपला!
Narayan Rane Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहिले. ते पण मातोश्रीचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काहीही अस्तित्व राहिले नाही. त्यांचा पक्ष संपलेला आहे. आता त्यांच्याकडे फक्त मातोश्री एवढंच काय ते राहिले आहे, अशी सडकून टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर […]
-
Vasant More पुन्हा नाराज : कसब्यातील ‘बॅनर’वरून दिला ‘हा’ इशारा
Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वसंत मोरे हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. कसबा मतदार संघात राम नवमी निमित्त लावलेल्या बॅनरवरून त्यांनी ही नाराजी जाहीररित्या बोलून दाखवली असून आपल्याला जाणूनबुजून डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. मला पक्षात सातत्याने जाणूनबुजून डावलण्याचा प्रयत्न काही जण करत आहे, असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे. […]
-
Virat Kohali : मॅचचा स्कोअर वाढवणारा कोहली गणितात होता मठ्ठ्; मार्कशीट व्हायरल
Virat Kohali 10th Marksheet : विराट कोहली हे नाव आपल्या सर्वांसाठी अत्यंत जवळचे आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने त्याने क्रिकेट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. भारतातील व भारताबाहेरील अनेक तरुण मुले ही विराटला आपला आदर्श मानतात. त्याच्यासारखी फिटनेस असावी, त्याच्यासारखी बॉड बनवावी हे अनेकांना वाटत असते. विराटने अनेकवेळा अतीतटीच्यावेळी संयमाने व धीराने खेळ करत भारतीय […]
-
Chatrapati Sambhajinagar खासदार जलील बैठकीला आले अन जय श्रीरामचा नारा… दंगलप्रकरणी ५०० अज्ञातांवर गुन्हे दाखल!
Chatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता कमीटीच्या बैठकीला खासदार इम्तियाज जलील हे आले. मात्र, त्याचवेळी कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यात दिल्या. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ४०० ते ५०० अज्ञातांवर दंगल घडवल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. संभाजीनगर येथील किराडपुरा येथे बुधवारी रात्री उशिरा दोन गटांत जोरदार वाद झाला. यात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दगडफेक देखील […]









