- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
विरोधकांचा राजकीय भांडवल करुन त्रास देण्याचा उद्योग
सोनई – कौटुंबिक दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणे, धीर देणे ही आपली भारतीय संस्कृती असताना तालुक्यातील विरोधकांनी त्याचे राजकीय भांडवल करुन त्रास देण्याचा उद्योग चालविल्याची खंत मुळा उद्योग समुहाचे संस्थापक ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली. तालुका दूध संघाच्या कथित वीज चोरी प्रकरणी रुग्णशय्येवरील प्रशांत गडाख यांच्यावर दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी आयोजित […]
-
Uddhav Thackeray: शिवसेना आमची आहे, निवडणूक आयोगाने चोमडेपणा करु नये
मुंबई : निवडणूक आयोगाने चोमडेपणा करायचा गरज नाही. मी सहन करुन घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवागी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाही.हे सत्तेचे गुलाम आहेत. वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (Central Election Commission) केली. मेघालयाचे मुख्यमंत्री […]
-
Eknath Shinde… म्हणून उद्धव ठाकरे रोज थयथयाट करतात!
मुंबई : आम्ही काम करत असल्याने विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह आम्हाला दिले आहे म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रोज थयथयाट करत आहेत. त्यांच्याकडे कोणीही मूळ शिवसैनिक राहिले नाही. म्हणूनच आमच्यावर टीका करत आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला. शिवसेना पक्ष […]
-
Uddhav Thackeray : आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता, तुमचा आगापिछा काय?
रत्नागिरी : दु:ख या गोष्टींच वाटतं की कुटुंब, परिवारवाद अशी आमच्यावर टीका करतात. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, अभिमानाने सांगतो बाळासाहेबांचा पुत्र आहे. माझे वडील अभिमानाने सांगायचे होय मी प्रबोधनकारांचा पुत्र आहे. नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रातील जनतेसाठी राबते आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिछा काय? पहिली तुमची वंशावळ कुठली ते तरी […]
-
Uddhav Thackeray : भाजपमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचारी लोकं… तिथे सगळे संधीसाधू दिसतात!
रत्नागिरी (खेड) : कोरोनामुळे (Corona) अडीच वर्षे बाहेर पडलो नव्हतो. पण घरात बसून महाराष्ट्र उत्तमरित्या सांभाळला आहे. कारण ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ हे माझं ब्रीद वाक्य होतं. त्यातच हक्का महाराष्ट्र समावला आहे. पण त्याचा अर्थ मिंधे गटाला काय समजणार आहे. हे उभा महाराष्ट्राने, देशाने पाहिले आहे. आज सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण असेत तर तो भजप […]
-
Uddhav Thackeray : ढेकणं मारायला गोळीबार करायचा नाही… चिरडून टाकायची!
रत्नागिरी (खेड) : शिवसेना नाव चोराल पण शिवसेनेचा (Shivsena) विचार चोरता येणार नाही. काहींना भरभरून दिले. पण ते सर्व खोक्यामध्ये बंद झाले आहेत. चोरलेलं धनुष्यबाण तुम्हाला पेलवणार नाही. इतिहास लक्षात ठेवा. रावण देखील धनुष्यबाण घेऊन उताणा पडला होता. त्यामुळे मिंधे गटाची देखील हिच अवस्था होणार आहे. आज गोळीबार मैदानात सभा होत आहे. पण ढेकणं चिरढायला […]
-
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या मदतीला धावली उर्फी जावेद
मुंबई : गेल्या काही काळापासून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दीकीने (Alia Siddiqui) त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ शेअर करताना आलियाने असाही आरोप केला आहे की, ‘तिला मध्यरात्री मुलांसह घराबाहेर हाकलून देण्यात आले.’ आता आलियाच्या या व्हिडिओवर टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi Javed) प्रतिक्रिया […]
-
ऑस्ट्रेलियात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष
सिडनी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जमलेल्या शिवप्रेमींनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी सिडनी परिसर दणाणून सोडला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. […]
-
पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल? रोहित ‘यांना’ दाखवणार बाहेरचा रस्ता
अहमदाबाद : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील विजयासह कांगारू संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 च्या अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर शेवटचा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला आपल्या संघात काही बदल करू शकते. भारतीय संघाला वर्ल्ड […]
-
Prakash Ambedkar भाजप कोणालाही उचलतं अन् आत टाकतेय : सिसोदीयावर चार्ज काय?
पुणे : देशात सध्या लोकशाही धोक्यात असल्याचे चित्र आहे. केंद्रातील भाजपचे सरकार मनमानी पद्धतीने काम करत आहे. आपल्याला अडचणीचे ठरणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. दिल्ली सरकारमधील आम आदमी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया (Manish Sisodiya) यांनाही अशाच पद्धतीने उचलून जेलमध्ये टाकण्यात आले आहे. कारण त्यांना अटक करण्यामागे काहीच कारण दिलेले नाही. मला […]









