मुंबई : शिवसेना (shivsena) ही काय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) बापाची नाही, जी निवडणूक आयोगाने कुणाच्याही हाती द्यावी. ही शिवसेना सामान्य जनतेची आहे. जनतेचा महासागर तुम्हाला खेडमध्ये दिसला असेलच. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा त्यांच्या गटाचे लोकं भारतीय जनता पार्टीचे लोक असं म्हणतात की शिवसेना आमची आहे, यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ […]
रत्नागिरी : भाजप आणि शिंदे गटाने काढलेल्या आर्शीवाद यात्रेवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचे नाही. लोक त्यांच्याबद्दल बोलत आहेत. कुठेही गेले तरी लोक त्यांना आर्शीवाद द्यायला येत नाहीत. चोरांना कधी आर्शीवाद मिळत नाही.’ असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आर्शीवाद यात्रेवर (Arshivad […]
काल तुम्ही जो महाराष्ट्राच्या जनतेसमोर तमाशा केला, त्याच व्याजासकट उत्तर येत्या १९ तारखेला मिळेल, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये सभा घेतली, त्याला उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. योगेश कदम यांचा जो अपघात झाला त्याची अजून चौकशी […]
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस ( Congress ) अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी भाजपवर ( BJP ) निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. तर भाजप हा काही मोजक्या उद्योगपतींचा पक्ष असल्याची टीका पटोलेंनी केली आहे. कसब्यामध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. यावरुन देखील पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस पक्ष […]
पुणे : कसबा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला असला तरी या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल याची खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना खात्री नव्हती. खुद्द शरद पवार यांनी याबद्दलची माहिती दिली. पवारांना कसब्यात यश येणार नाही. असं का वाटलं? याची माहितीही शरद पवार यांनी […]
“लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली, आम्ही काही गद्दारी केली नाही. आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे” असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात बच्चू कडू यांच्या महत्वकांक्षेची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच […]
नांदेड : आजची देशातील परिस्थिती पाहिली तर दररोज वातावरण बदलत चाललं आहे. कोणी मोकळ्यापणाने बोलू शकत नाही. सरकारचे गुणगाण केलं तर सगळं चांगलं आहे. सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल पण सरकारच्या विरोधात जर तुम्ही बोललात तर काही खरं नाही. आणीबाणीच्या (Emergency) काळात देखील असं घडलं नाही ते आता घडत आहे, अशी टीका काँग्रेस नेते […]
लातूर : भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांना सर्वश्रुत आहे. काही दिवसांवर आलेल्या लातूर (Latur) महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप आणि काँग्रेसने कंबर कसलीय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्यावर […]
मुंबई : होळीच्या सणानिमित्त (Holi festival) देशभरात उत्साहाचे वातवारण आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचे महत्व आहे. या सणाला लोक आपपसातील मतभेद विसरुन एकत्र येतात. होळीच्या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन अशी विविध नावे आहेत. होळीसोबतच (Holi 2023) विविध प्रकारचे रंग हे प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहेत. होळी सणातून लोकांमधील परस्पर प्रेम आणि आपुलकी […]
नाशिक : पालघर (Palghar), नाशिक (Nashik) आणि बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने शेककऱ्यांसमोर […]