- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
18 ते 35 वर्ष वयोगटातील बेरोजगार तरुणांना दरमहा 2500 रुपये बेरोजगार भत्ता, मुख्यमंत्र्यांची घोषणा
छत्तीसगडचे (chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (bhupesh baghel) यांनी सोमवारी विधानसभेत पुढील वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी अर्थसंकल्पात अनेक लोकाभिमुख घोषणा केल्या आहेत. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी 18 ते 35 वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुणांना दरमहा 2500 रुपये बेरोजगार (unemployment) भत्ता देण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प […]
-
कोहलीच्या कारकिर्दीला ग्रहण, पाहा आकडेवारी काय सांगते
नवी दिल्ली : विराट कोहलीच्या गेल्या 5 वर्षातील खराब कामगिरीचा परिणाम त्याच्या कसोटी फलंदाजीच्या सरासरीवर देखील स्पष्टपणे दिसून येतो जो एका वेळी 50 पेक्षा जास्त असायचा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. विराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. एवढेच नाही तर विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही कमी होत आहे. […]
-
Shivendraraje Bhosale : औरंगजेबाचे फोटो लावणाऱ्यांवर देशद्रोह दाखल करा, शिवेंद्रराजेंची मागणी
Shivendraraje Bhosale on Aurangjeb Poster : छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) येथे औरंगाबादचे नाव बदलल्या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वी या आंदोलनस्थळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले होते. यावरुन आता आमदार व छत्रपती घराण्याचे वंशज शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale ) यांनी सडकून टीका […]
-
Onion Price : भाव नाही म्हणून कांद्याची होळी; रोहित पवार म्हणतात, “सरकार दौऱ्यावर, राज्य वाऱ्यावर”
“घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला ₹२-३ इतका मातीमोल भाव मिळाल्याने, निराश झालेला शेतकरी अश्रू गाळत कांद्याची होळी करतोय. शेतकऱ्यांच्या घामाची-अश्रूंची जाणीव ठेवून,सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावं.” अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी आज कांदा पिकाची होळी केली, त्यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. कांद्याला भाव […]
-
PM Narendra Modi यांना लिहिलेल्या पत्रात पहिली सही माझी, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
पुणे : आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सरकारवर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना ‘आमच्या चिंता गांभीर्याने घ्या’ असे आवाहन केले. शरद पवार हे ९ विरोधी नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी रविवारी मोदींना खुल्या पत्रावर […]
-
B S Yediyurappa कलबुर्गीजवळ हेलिकॉप्टर अपघातात थोडक्यात बचावले!
कर्नाटक (कलबुर्गी) : भाजपचे नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा (B S Yediyurappa) हे हेलिकॉप्टर अपघातात थोडक्यात बचावले आहेत. येडीयुराप्पा यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर हे उतरताना हा अपघाता झाला आहे. हेलिकॉप्टर उतरताना मैदानातील प्लास्टिक पिशव्या आणि कचरा उडू लागला. हवेत सगळीकडे कचरा उडाल्यामुळे हेलिकॉप्टर उतरताना काही काळ अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, काही […]
-
समरजीतसिंह घाटगेंचे हसन मुश्रीफांना आव्हान, ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या!’
कोल्हापूर : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSingh Ghatge) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) बोचरी टीका केलीय. ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअरसाठी घेतलेले 40 कोटी गेले कोठे? ते जनतेला सांगा,’ असे आव्हान घाटगेंनी दिलंय. समरजीतसिंह घाटगे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात घाटगे विरुद्ध मुश्रीफ […]
-
Mohan Bhagwat : ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतात बेरोजगारी नव्हती, मोहन भागवत यांचा दावा
भारतात ब्रिटिश राजवटीपूर्वी (British Raj) हिंदुस्थानातील 70 टक्के लोकसंख्या साक्षर होती. त्यावेळी देशात त्यावेळी बेरोजगारीचा प्रश्नच नव्हता, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केला आहे. रविवारी एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केलं आहे. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की “ब्रिटिश राजवटीपूर्वी, आपल्या देशातील […]
-
Ambadas Danve : इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द करा! दानवेंनी मागणी, नामांतराचा वाद पेटणार?
Ambadas Danve On Imtiaz Jaleel : “औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द करा” अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) असं नामांतर झालं आहे. या नामांतराला विरोध […]
-
Urvashi Rautela च्या लूकने चाहते घायाळ, पाहा फोटो









