- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
Home Loan : बँकांना दणका, कर्जदारांना दिलासा : कागदपत्रांबाबत RBI चा मोठा निर्णय
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गृहकर्ज फेडणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर ग्राहकांना घराची रजिस्ट्री पेपर 30 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्द्श दिले आहेत. जर बँकेने 30 दिवसांच्या आत रजिस्ट्री पेपर ग्राहकांना परत केले नाहीत तर संबंधित बँकांना भरपाई म्हणून ग्राहकाला दररोज 5000 रुपये द्यावे लागतील […]
-
Video : आरक्षणाबाबत सरकार गंभीर ते बोलून मोकळं व्हायचं: सरकारच्या मनात नेमकं काय?
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर, तीन जीआरदेखील काढण्यात आले. मात्र, जरांगे पाटलांनी सरकराचे सर्व जीआर लाथाडून लावले. उपोषणाच्या सुरूवातीपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर असल्याचे […]
-
पुणेरी पगडी ! शोभतेय का ?; लोकसभेसाठी इच्छुक सुनील देवधरांनी विचारला प्रश्न
पुणे : लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल अद्याप वाजण्यास वेळ असला तरी, पुणे लोकसभेसाठी (Pune Loksabha) अनेक दिग्गजांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यातील एक नाव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर (Sunil Deodhar) यांचे. आतापर्यंत देवधर पुण्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता खुद्द देवधर […]
-
Manoj Jarange : पाच अटी अन् 12 ऑक्टोबरला विराट सभा; जरांगे पाटील काय म्हणाले?
जालना : गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकार ठोस निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी देत येत्या 12 ऑक्टोबरला मराठ्यांची विराट सभेची घोषणा केली आहे. सरकारला महिनाभराचा वेळ देतान जरागेंनी काही अटीदेखील दिल्या आहेत.(Jalna Maratha Protest Update) शासन आपल्या दारी कार्यक्रमाने पोटदुखी, लवकरच डॉक्टर आपल्या दारी; मुख्यमंत्री शिंदेंचा […]
-
जरांगेंकडून सरकारला एक महिना; उपोषण सोडण्यासाठी सीएम, डीसीएम, दोन्ही राजेंनी यावे
जालना : गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषण सोडवण्यात राज्य सरकार पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी काल (दि.11) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली होती. यात काही निर्णय घेण्यात आले होते. त्याची सुधारित प्रत अर्जून खोतकर यांनी जरांगेंना देण्यात आली. त्यानंतर आज (दि.12) सकाळी भिडे गुरूजींनीदेखील […]
-
पदावर होता तेव्हाच…माजी लष्कर प्रमुखांच्या विधानाचा राऊतांकडून खरपूस समाचार
मुंबई : थोडं थांबा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपोआप भारतात सामील होईल, यासाठी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे विधान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी केले. लष्कर प्रमुख असताना हे प्रयत्न व्हायला हवे होते असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी लष्कर प्रमुख व्हि के सिंह यांचा खरपूस समाचार […]
-
टीम इंडियाला आजच मिळणार फायनलचं तिकीट!; जाणून घ्या, श्रीलंकेतील हवामान
Ind Vs Sri-lanka Asia Cup 2023 : सतततच्या पावसाच्या व्यत्ययानंतरही अखेर भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 228 धावांच्या फरकाने मोठा पराभव केला. सुपर 4 मधील भारताचा हा पहिलाच सामना होता. त्यानंतर आज (दि.12) भारतीय संघाचा मुकाबला श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास त्याच अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु, सुपर 4 मधील […]
-
फडणवीस बेईमानी करणार नाही; जरांगेंना भिडेंचे बळ; आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिला कानमंत्र
जालना : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 15 दिवासांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषणाला बसले असून, आतापर्यंत राज्य शासनाने दिलेले सर्व प्रस्ताव धुडकावून लावले आहेत. काल (दि. 11) संध्याकाळी या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकदेखील पार पडली. त्यानंतर आज (दि.12) जरांगे त्यांचा पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. परंतु, त्यापूर्वीच उपोषणस्थळी संभाजी भिडे (Sambhaji […]
-
Video : मराठा आरक्षणाबाबत शिंदेंनी दिली मोठी अपडेट; आता लक्ष संंध्याकाळच्या सर्वपक्षीय बैठकीकडे
भीमाशंकर : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज (दि.11) संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून, त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सरकारची बाजू मांडत मोठी अपडेट दिली आहे. ते भीमाशंकर येथे माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका सरकारची स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. दुर्दैवाने ते सुप्रीम […]
-
Maharashtra News : फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या अंगलट; सर्वेक्षणातून ‘जोर का झटका’
मुंबई : फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत बसलेल्या भाजपला (BJP Maharashtra) हे राजकारण चांगलेच अंगलट आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून (BJP Survey) हा जोर का झटका बसला असून, सध्याच्या परिस्थितीत भाजप विद्यमान आमदार आणि खासदारांच्या भरवश्यावर 60 टक्के जागा जिंकू शकतो. मात्र, यात 40 टक्के जागा धोक्यात असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले […]









