Kishori Pednekar Slams Raj Thackeray : उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी टीका राज ठाकरे यांनी शिवडीतील प्रचारसभेत केली होती. त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंची वाघीणी म्हणजेच मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंचा सडकून समाचार घेतला आहे. पेडणेकर यांच्या या टीकेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मनसेचे […]
पिंपळगाव खडकी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून गेल्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले. पुणे-नाशिक रेल्वेचा तपास नाही. या गोष्टी फक्त निवडणुकीसाठीच होत्या, अशी टीका उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केली. पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे कोपरा सभेत मतदारांशी संवाद साधना दिलीप वळसे पाटील बोलत होते. माझ्या पराभवाचा वचपा यावेळी काढा; […]
जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे हे गाव कोल्हेंनी दत्तक घेतले होते. मात्र, त्यागावात तो खासदार फिरकलाच नसल्याचे आढळराव म्हणाले.
शेती व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वळसे पाटील यांना बहुमताने निवडून देवून विधानसभेत पाठवा असे त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचार, प्रलंबित कामे याबद्दल आपण नेहमीच पक्षातील सहकाऱ्यांचीही खरडपट्टी काढली आहे.
तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी वळसे पाटलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तालुका जपला.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विकासाचे मुद्दे, व्हिजन आहे. निकम यांच्याकडे सांगायला काहीच नाही.
मंचर : विधानसभेसाठी पार पडणाऱ्या मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असतानाच आंबेगाव विधानसभेचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) विरोधी उमेदवाराला थेट आव्हान दिले आहे. ते पिंपरखेड (ता.शिरूर) येथे मतदारांशी संवाद कार्यक्रमात बोलत होते. जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही; भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांनी निकमांना सुनावलं …तर मी उमेदवारी मागे घेईल – वळसे पाटील उपस्थितांना […]
मुंबई ते नागपूर असा विकसित करण्यात येणारा समृद्धी महामार्ग केवळ महामार्गच नसून, अभियांत्रिकीचा चमत्कार असलेला महामार्ग आहे.
अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ची 24 यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला.