- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
मुंबईत PM मोदींना जिवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
PM Narendra Modi Received Death Threat In Mumbai : राज्यात सध्या सत्तास्थापनेची तयारी सुरू आहे. अशातच राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (PM Narendra Modi) जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलंय. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती मिळतेय. राज्यात आता मुख्यंमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याल पंतप्रधान मोदी येण्याची […]
-
गृह, महसूल अन् जलसंपदा.. वजनदार खाती भाजपालाच, सूत्र ठरलं, अजितदादांचं काय?
Mahayuti New Cabinet Minister List Maharashtra Goverment : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल लागून पाच दिवस झाले, तरीही अजून महायुतीच्या (Mahayuti) मंत्रिमंडळ स्थापनेचं घोडं अजूनही अडलेलं आहे. महायुतीच्या सत्तावाटपामध्ये मुख्यमंत्रिपदासह इतर महत्वाची खाती भाजप (BJP0 स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. सामान्य प्रशासन, गृह, महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, इतर मागास आणि […]
-
श्रीकांत शिंदे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री? शिंदेच्या प्रस्तावावर भाजपची काय भूमिका?
Eknath Shinde Praposal Shrikant Shinde To ve Deputy Chief Minister : राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार? नव्या सरकारचा शपथविधी (Mahayuti) केव्हा होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल 23 नोव्हेंबर रोजी झालाय झालाय. परंतु अजून महायुतीने मुख्यमंत्री (BJP) कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु अजून हा […]
-
पराभवानंतर तनपुरे अन् वर्पे यांचा EVMवर संशय; निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी
Prajakt Tanpure and Sandip Varpe Demand EVM Verification : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल जाहीर झाले. यातच नगर जिल्ह्यात देखील अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. अनेकांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली. यातच एक महत्त्वाची बातमी जिल्ह्यातून समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार […]
-
आमदार म्हणतात बाहेर पडा, राऊत म्हणतात मविआत राहा; ठाकरे गटातही मिठाचा खडा!…
Sanjay Raut Stament On Left From Mahavikas Aghadi : राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलंय. निकालाआधीच मुख्यमंत्रिपदावरून देखील महाविकास आघाडीत चांगलंच वादळ उठलं होतं. परंतु तिन्ही पक्षांना मिळून अवघा 50 जागांचा आकडा देखील पार करता आला नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका महाविकास आघाडीतून नाही तर […]
-
हिरोच्या प्रतिमेत मोठा बदल झालाय, आता’वायलेंट हिरो’ चा काळ; ताहिर राज भसीन
Tahir Raj Bhasin Says The era of Violent Hero : गेल्या काही वर्षांत सिनेमा आणि ओटीटीवर हिरोच्या (Indian Actor) प्रतिमेत मोठा बदल झालेला दिसतो. नैतिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आणि हिंसक नायक आता अधिक लोकप्रिय होत आहेत. हे पात्र फक्त ‘चांगले’ किंवा ‘वाईट’ नसतात, तर स्वतःच्या न्यायासाठी, सूडासाठी किंवा अस्तित्वासाठी झगडणारे त्रुटिपूर्ण व्यक्तिमत्त्व असतात. अशाच एका पात्राची भूमिका […]
-
‘चल झिरो पे चलते हैं’ गाणं रिलीज! प्रेक्षकांमध्ये ‘झिरो से रीस्टार्ट’बद्दल उत्सुकता वाढली
Chal Zero Pe Chalte Hain Song Launch : विधू विनोद चोप्रा आणि टी-सिरीज मुंबईतील एका भव्य संगीत (song) कार्यक्रमात ‘चल झिरो पे चलते हैं’ (Chal Zero Pe Chalte Hain) गाणे लॉन्च करण्यासाठी एकत्र आले आहेत. हा भावपूर्ण ट्रॅक आगामी चित्रपट ‘झिरो से रीस्टार्ट’ चे मुख्य आकर्षण आहे, जो 13 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार […]
-
शर्वरीचा एथलीजर गेम आवडतो का? वर्कआउट सेशनसाठी परफेक्ट आऊटफिट्स…
-
माझ्या विजयात ‘त्यांच्याच’ कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा…आमदार झाल्यानंतर अमोल खताळ यांची पहिलीच प्रतिक्रिया
Amol Khatal Exclusive Interview With Letsupp Marathi : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा संगमनेरमधून पराभव झाला. त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी पराभव केला आहे. अमोल खताळ यांना 1 लाख 11 हजार 495 तर बाळासाहेब थोरात यांना […]
-
राष्ट्र उभारणीत सहभागी व्हा! आयुष्मान खुराना आणि पी.व्ही. सिंधूचे तरुणांना आवाहन
Ayushmann Khurrana and P.V. Sindhu appeal to youth : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 – ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ ची घोषणा केली आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी दिल्लीत भारत मंडपम येथे होणार आहे.आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि पी.व्ही. […]










