नवी दिल्ली : दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, परशुराम खुणे यांना पद्मश्री यांच्यासह 26 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे (Zadhipatti ke Parshuram Komaji) यांच्यासह 26 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे […]
‘द मोदी क्वेश्चन’ या माहितीपटाचा वाद थांबत नाही. या मालिकेचा दुसरा भाग रिलीज झाला असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर लिंक शेअर केल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे या माहितीपटाच्या भारतात प्रसारणावर सरकारने बंदी घातली आहे. (PM Narendra Modi) हैदराबादपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी निदर्शने केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला […]
लखीमपूर : लखीमपूर खेरी प्रकरणातील (Lakhimpur Kheri) आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra Bail) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सध्या आशिषला ८ आठवड्यांसाठी सोडण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु या अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होणार, आशिष मिश्रा याला सुटकेच्या आठवड्याभरात उत्तर प्रदेश आणि दिल्ली सोडावे लागणार आहे. १४ मार्च […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे जेष्ठ नेते ए.के अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ब्रिटिश वृत्तवाहिनी बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनवलेल्या गुजरात दंगलीवर आधारित माहितीपटास विरोध दर्शवत त्यांनी सरकारचे समर्थन केले होते. त्यानंतर त्यांनी आज एक ट्विट करत म्हटलं आहे की “मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर एक […]
नवी दिल्ली : गुजरात दंगलीवर आधारित असलेली बीबीसीची (BBC) ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंट्री (‘India: The Modi Question’ Documentary) वादात सापडली आहे. केंद्र सरकारने यूट्यूबवरील व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केल्या आहेत. असे असताना देखील दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. यावरुन दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीवरून राडा झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) […]
दिल्ली आणि दिल्ली परिसरामध्ये आज मंगळवारी दुपारी 2:28 वाजता 30 सेकंद भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 5.8 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील कालिका येथून 12 किमी अंतरावर होता. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत आणि चीनपर्यंत जाणवला. यावर्षीच्या वर्षाच्या सुरुवातीपासून राजधानीतील भूकंपाची ही तिसरी घटना आहे. दिल्ली व्यतिरिक्त उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणाच्या काही भागात […]