- Letsupp »
- international
विदेश
लष्कराचा ट्रक दरीत कोसळून 16 जवान शहीद
-
नव्या व्हेरियंटबद्दल डॉक्टर रवी गोडसेंचा दिलासादायक सल्ला, म्हणाले…
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत डॉ. रवी गोडसे यांनी मात्र कोरोनाला काहीही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. चीनमध्ये आलेला व्हायरस नवीन व्हेरियंट नाही, असंही ते म्हणाले. डॉ. रवी गोडसे म्हणाले की, अजिबात घाबरु नका. निधड्या छातीने त्याला समोर जा. एखाद्या गुराला 3 वर्षांपासून […]
-
गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क; केंद्राच्या राज्यांना सूचना
नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे तसेच लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर […]
-
कोरोना महामारी तज्ज्ञाच्या दाव्याने जगभरात खळबळ
दोन वर्ष कोरोना संकटाने त्रस्त झालेल्या जगावर पुन्हा एकदा कोरोना संकटाची टांगती तलवार आहे. चीन, अमेरिका, जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जग कोरोनाच्या विळख्यात अडकणार असा अंदाज बांधला जातोय. चीनमध्ये 7 दिवसांतच कोरोनाचे 35 लाख नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 9928 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चीनच्या आरोग्य यंत्रणेवर […]
-
‘भारत जोडो यात्रा’ थांबवण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्रावर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोविड प्रोटोकॉलविषयी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. आरोग्यमंत्र्यांच्या या पत्रावरुन काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भारत जोडो यात्रा पाहून मोदी सरकार जळत आहे. सर्वसामान्यांचं लक्ष वळवण्यासाठी ते अनेक समस्या निर्माण करताहेत. भाजपला […]
-
कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून कानफाटात मारतात अन् मुख्यमंत्री गाल चोळत विधिमंडळात जातात…
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाल चोळत विधानसभेत जात आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला. संजय राऊत म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्राची एवढी बेअब्रू कधीही झालेली नव्हती. आत्ताचे मुख्यमंत्री सांगतात की सीमाप्रश्नासाठी आम्ही काठ्या खाल्ल्या आहेत. आता तो जोर कुठे […]
-
‘सरकार उत्तर का देत नाही ?’ तवांगमधील घुसखोरीवर सोनिया गांधी आक्रमक
नवी दिल्ली : चीन एलएसीवर सतत घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. नुकतचं तवांगमध्ये झालेल्या घुसखोरी याचं एक मोठा पुरावा आहे. इथं शेकडो चीनी सैनिक भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करत होते. ज्यांना भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिलं. या घटनेनंतर केंद्र सरकारवर विरोधी पक्षाच्या निशाण्यावर, कॉंग्रेस पंतप्रधान मोदी आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींनंतर आता कॉंग्रेसच्याा […]









![‘सरकार उत्तर का देत नाही ?’ तवांगमधील घुसखोरीवर सोनिया गांधी आक्रमक 10[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/101.png)