- Letsupp »
- loksabha election
लोकसभेचा रणसंग्राम
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
…तर आम्ही न्यायालयात जाऊ; मतदान केंद्रावरील घटनांवरून उद्धव ठाकरे कडाडले
मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्रावर अडचणी निर्माण केल्या जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
-
हिंदुत्त्ववादी सरकार हवं! मतदानानंतर बाप-लेकाची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले पोंक्षे
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले मोदींच सरकार पुन्हा यावं.
-
400 सोडा! बहुमत मिळण्याबद्दल शंका; पवारांकडून इंडिया आघाडीच्या विजयाचा दावा
जनतेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे 400 पार दावा चालणार नाही. इंडिया आघाडीची सत्ता येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
-
पराभवाच्या भीतीने भाजपने रामाला मैदानात उतरवलं; घाटकोपरमधील बॅनरबाजीवरून राऊतांचे टीकास्त्र
घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लागलेत. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. पराभवाच्या भीतीने रामाला मैदानात उतरल्यांचं ते म्हणाले.
-
उद्धव ठाकरे कुटुंबाचं पहिल्यांदाच काँग्रेसला मत?, म्हणाले जुमलेबाजीला लोक कंटाळले
भाजप शिवसेा युती असताना कायम युतीच्या किंवा आपल्या उमेदवारा मतदान करणारे उद्धव ठाकरे कुटुंबाने या निवडणुकीत प्रथमच काँग्रसला मतदान केल आहे.
-
‘अरे जा ना तिकडे…, तेच घिस पिटं वाक्य..; मतदानानंतर राज ठाकरे पत्रकारांवर चिडले
मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना फॉलो केले असता राज ठाकरे (Raj Thackeray) पत्रकारांवर चिडल्याचं दिसलं.










