- Letsupp »
- loksabha election
लोकसभेचा रणसंग्राम
-
काँग्रेसची सावध, तृणमूल अन् ठाकरे सत्तेसाठी उत्सुक; काय घडतंय इंडियाच्या गोटात?
लोकसभेचा निकाल लागलाय. मात्र, पुरेसं संख्याबळ नसल्याने काँग्रेस सत्तास्थापनेसाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत नाही.
-
महायुतीला धोक्याची घंटा! लोकसभा निवडणुकीत ‘164’ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मविआची’ सरशी
लोकसभेच्या 48 मतदारसंघांमध्ये येणाऱ्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 164 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे
-
भव्य राम मंदिरानंतरही भाजपने अयोध्या का गमावली? वाचा ग्राऊंड रिअॅलिटी
मंदिर वही बनाएंगे, 'जो राम को लाये है, हम उनको लाएंगे' अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या.
-
स्वजातीने नाकारल्याने अनेक ओबीसी नेत्यांचं ‘डिपॉझिट’ जप्त; वाचा कुणाला किती झालं मतदान
राज्यात मराठ विरूद्ध ओबीसी असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. यामध्ये अनेक ठिकाणी ओबीसी नेते लोकसेला डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.
-
“बारामतीच्या निकालाचं मलाही आश्चर्य”, अजितदादांनी सांगितलं महायुतीच्या पराभवाचं कारण
बारामती मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार म्हणाले, बारामतीचा जो निकाल लागलाय त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकीत झालोय.
-
काँग्रेसमधून सुरुवात अन् सासऱ्यांविरुद्ध बंड; NDA ला ‘टेकू’ देणाऱ्या नायडूंचं पॉलिटिक्सही धक्क्याचं..
दिल्लीतील सरकारच्या चाव्या आता टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाती आल्या आहेत.










