उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळे 30 वर्षांची भाजप-सेनेची युती तुटली असल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. त्यावर संजय राऊतांच्या टीकेला आमदार राणे यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल […]
‘AI’ University Karjat : देशातील पहिलं एआय विद्यापीठ कर्जतमध्ये सुरु केलं आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता प्रेरित शिक्षण देणारं हे भारतातील पहिलं विद्यापीठ ठरलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विद्यापीठाला मंजुरी दिली आहे. या विद्यापीठासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस तयार केला आहे. या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर […]
Narayan Rane Vs Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबियांमध्ये वाकयुद्ध याआधी अनेकदा झालं आहे. आताही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्ह एकदा डिवचलं आहे. संजय राऊत मेरा नाम जोकरमधला ‘जोकर’ असल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊतांना डिवचलं आहे. उद्धव ठाकरे उद्धट म्हणूनच त्यांनी… राजीनाम्याच्या मुद्द्यावर नारायण राणेंची जळजळीत […]
बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकारने जबरदस्ती केल्यास लोकं ऐकणार नाहीत, लोकांशी चर्चा करुनच मार्ग काढा, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. आज शरद पवारांनी पंढरपूर येथून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. The Kerala Story : नाहीतर तुझीही कन्हैयालाल सारखी परिस्थिती करु, रिक्षाचालकाला धमकी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात विकासाचे प्रकल्प येत […]
Raj Thackeray On Barsu Refinery: राज्यभर बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery)राजकारण तापलं आहे. मात्र आजर्यंत राज ठाकरेंनी यावर आपली प्रतिक्रीया दिली नव्हती. आज मात्र मनसेच्या (MNS)रत्नागिरीमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बारसू प्रकल्पाला विरोध करत कोकणवासियांवर (Konkan)जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बारसू प्रकल्पाला जमिनी देणाऱ्यांवरही घणाघाती टीका केली आहे. Jawan Teaser: किंग खानच्या ‘जवान’चा […]
Raj Thackeray On Mumbai-Goa Road : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Road)कामाला होत असलेल्या विलंबावरुन कोकणवासियांना चांगलंच सुणावलं आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज कोकणामध्ये आलोय, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण प्रलंबित राहण्याची कारणं किंवा ते प्रश्न उभी […]