महाराष्ट्रात राख अन् गुजरातमध्ये रांगोळी असं का? सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. आमचं सरकार पाडल्यानंतर राज्यात येणारे चांगले प्रकल्प सगळे गुजरातकडे वळवले आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारख्या प्रकल्पांना गुजरातमध्ये हलविल्याने उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागलीय. आज मुंबईत उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधला आहे. यावेळी त्यांनी विविध […]
Udya Samant On Nana Patekar राजकारण्यांना थेट प्रश्न विचारणार महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर आहेत.काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी मुलाखत घेतली त्यावेळी त्यांना नानांनी थेट प्रश्न विचारले होते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सामाजिक काम करत असतो. आणि सामाजिक काम करण्यात तो इतर पुढाऱ्यां पेक्षा पुढे असतो. […]
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केलाय, शासनाने आंदोलकांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात सध्या रिफायनरीच्या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं दिसतंय. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही वाकयुद्ध रंगलं आहे. रिफायनरी प्रकल्प कोकणात होऊ नये, यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. Market Committee Election : आधी […]
“तूम्हाला विकास करायचा आहे ना? पण लोक ठरवतील ना.. त्यांना विकास हवा आहे की नाही. जर लोकांची इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती का करत आहात?” असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. याच विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की बारसू प्रकरणातील जे स्थानिक अधिकारी आहे, त्यांची बहीण शिवसेना (शिंदे गट) बीडच्या […]
Barsu Refinery : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सरकारवर मोठा हल्लाबोल केला होता. काल आंदोलक ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान बारसू रिफायनरी (Barsu Refinery) […]
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) बारसू (Barsu Refinery) परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. बारसू प्रकरणातील प्रश्न मांडण्यासाठी विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले की सरकारला जर […]