landslide collapse in Raigad Irshalwadi : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात […]
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीने जाग्या केल्या माळीण-तळीयेच्या दरड कोसळल्याच्या भयावह घटनांच्या आठवणी कुणाचे आई-वडिल गेले, कुणाचा भाऊ गेला, तर कुणाचा ऐन म्हतारपणात आधारच गेला. ही भयान परिस्थिती ओढावलीय रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीमधील गावकऱ्यांवर. गाव झोपेत असतानाच काळाने अख्या गावावर घाला घातलाय. इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दरड कोसळली. अन् अनेक कुटुंब मातीच्या ढीगाऱ्याखाली […]
Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेविषयी सभागृहामध्ये माहिती दिली आहे. Raigad Landslide : […]
Anil Parab : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी संबंधित दापोली येथील साई रिसॉर्ट ईडीने ताब्यात घेतले आहे. याबाबत ईडीने ट्विट करत माहिती दिली आहे. जवळपास 10 कोटी रुपयांची ही मालमत्ता आहे. गेल्या काही अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करत होती. त्यानंतर आता ई़डीने हे रिसॉर्ट ताब्यात घेतले आहे. ईडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे […]
Raigad Khalapur Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्त स्वकियांना […]
Kokan Rain Update : गेल्या काही दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरू असल्याने नद्यांची […]