- Letsupp »
- konkan
कोकण
-
आजच्या काळात आमदाराकी, खासदारकी मागितली जाते पण मावळे निस्वार्थ लढले
Narayan Rane : छत्रपती शिवाजी महाराजांवर (chatrapati sambhaji maharaj) मावळ्यांची निष्ठा, प्रेम होतं. पण आताच्या काळात एखादी कामगिरी केली तर आमदारकी, खासदारकी मागितली जाते पण हिरोजी इंदुलकरांनी किल्ला बांधल्यावर फक्त मंदिराच्या पायरीवर नाव लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. भारतीय नौदल दिनाच्या (Navy Day) निमित्ताने राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र […]
-
PM मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात पैशांची उधळपट्टी? कोट्यावधीच्या हेलिपॅडवरुन कोकणात वादळ
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (4 डिसेंबर) कोकण दौऱ्यावर आहेत. नौदल दिनानिमित्त ते या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या आगमानापूर्वीच दौऱ्याच्या खर्चावरुन कोकणात वादळ आले आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हेलिपॅडवर तब्बल दोन कोटी 28 लाख रुपयांची उधळपट्टी झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. तसेच […]
-
लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक होणार की नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितले…
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मराठा (Marath Reservation) आणि ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राज्यातील राजकीय वातावरण तपाले. लोकसभेसोबतच विधानसभेच्या देखील निवडणुका होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु या सर्व चर्चाना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, याचे संकेत दिले आहे. कर्जत खालापूर येथे […]
-
Aditya Thackeray : ठाकरेंचं मिशन कोकण! ‘खळा’ बैठकांतून साधणार निवडणुकांचे लक्ष्य?
Aditya Thackeray : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Elections 2024) तोंडावर आलेल्या असतानाच ठाकरे गटाने कोकणावर लक्ष केंद्रीत केले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. येथे ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच खळा बैठका घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने कोकणातील राजकारण चांगलंच ढवळून निघणार […]
-
‘तत्कालीन पालकमंत्री पूर आला म्हणून पळून जात होते’; उदय सामंतांचा परबांवर आरोप
Uday Samant On Anil Parab : रत्नागिरीत पुर आला तेव्हा तत्कालीन पालकमंत्री पळून जात होते, असा आरोप मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मंत्री अनिल परबांवर(Anil Parab) केला आहे. चिपळूणमधील आयोजित कार्यक्रमात उदय सामंतांनी हा आरोप केला आहे. या आरोपामुळे आता पुन्हा एकदा रत्नागिरीच्या राजकारणात खळबळ उडालीयं. Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर […]
-
Weather Update : राज्यावर अवकाळीचं संकट! दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’
Weather Update : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Weather Update) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार […]








