वैद्यनाथ सारख कारखान्याने शेतकऱ्यांची बील थकवली, कामगारांचे पैसे दिले नाहीत, माझ्यावर चोर असल्याचा आरोप करतात. पण तेच खरे चोर - बजरंग सोनवणे
रावसाहेब दानवे हे मराठवाड्याची शान आहेत. त्यांना आपण सहाव्यांदा निवडून द्या आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करू असं प्रचारसभेत फडणवीस म्हणाले.
जालना लोकसभेचे उमेदवार प्रचार सभेत बोलताना म्हणाले केंद्रात जिंकलो तर लगेच गरम-गरम तव्यावर विधानसभेची पाळी भाजून घ्याली लागणार आहे.
मी मेलो तरी चालेल पण इतर कुणाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Eknath Shine On Aurangabad Rename : आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतरांवर शिक्कामोर्तब केली आहे
औरंगाबाद - उस्मानाबाद नामांतर वादावर आज मुंबई हायकोर्टाने फैसला दिला