Manoj Jarange on Maratha reservation : जालन्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर मराठा आरक्षण समितीमध्ये मनोज जरांगे किंवा त्यांच्या सहकाऱ्याचा समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या कोणत्याही समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. तसेच सरकारच्या घोषणांचा विचार करुन उद्या […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली गावात उपोषण सुरू केलं. सरकारने नमतं घेत कुणबी म्हणून नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले द्यायचं ठरवलं. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. तसेच मराठवाड्यात मराठ्यांना […]
Maratha Reservation : गेल्या 13 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटीलांचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी बंद, आंदोलन, उपोषणं केली जात आहे. विविध संघटना, संस्था आणि मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. धाराशिवमध्ये आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी […]
Panjaka Munde Shiv Shakti Rally : माझी उत्तरं मी शोधली आहेत. माझं जीवन यशस्वी होईल की नाही हे माहिती नाही. माझी भूमिका कधीही अयशस्वी होऊ देणार नाही. याचा मला विश्वास आहे. मी लढले आणि जिंकले तर इतिहास घडेल आणि मला जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल हे मी दाखवून दिलं, असा इशारा भाजप नेत्या पंकजा […]
Farmer suicide In Marathwada : राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, यातच मराठवाड्यातून शेतकरी आत्महत्यांचा उच्चांकी आकडा समोर आला आहे. आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, सर्वाधिक आत्महत्याक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात होत आहेत. Maratha Reservation : लाठीमारातील आंदोलकांची […]
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicide) सत्र काही थांबतांना दिसत नाही. मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्यानं परिस्थिती आणखीच गंभीर बनली असून शेतकरी अडचणीत सापडला. जबाबदाऱ्यांचे ओझे, कर्जाचा डोंगर, नापिकी या कारणांमुळं आता देखील औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनीही विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन जीवन […]