Hingoli Farmers Suicide News : डोक्यावर कर्जाचा भार, काळ्या मातीतून पीकं येईना, कुटुंबाच्या खळगीचा प्रश्न, या समस्यांना कंटाळून एका कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांने आपलं जीवन संपवलं. शेतकऱ्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर लेकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांना भावनिक पत्राद्वारे थेट देवाघरचा नंबर मागून बांबांना परत पाठवण्याची विनवणी केली आहे. सध्या या शेतकऱ्याच्या लेकीचं पत्र सोशल मीडियावर […]
Maratha Reservation : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटल्याचीच परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा बांधव पेटून उठला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता नांदेडमध्ये भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर(Pratap […]
Mangesh Sable on Maratha Reservation : मराठा समाज माजलाय असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याची हयगय केली जाणार नाही, या कडक शब्दांत छत्रपती संभाजीनगरमधील गेवराई गावचे सरपंच मंगेश साबळे(Mangesh Sable) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाची धग राज्यात कायम असल्याचं दिसून येत आहे. आधी आमरण उपोषण केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक नेते मनोज […]
Vinayakrao Patil : सध्याच्या राजकारणात अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर शरद पवार गटामध्ये पोकळी निर्माण झाल्याचं दिसून आलं होत. त्यानंतर आता लातूरमध्ये मात्र, ही पोकळी भरुन निघाली आहे. भाजपचे नेते विनायकराव पाटील यांनी आपला राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित केल्याचं समोर आलं आहे. […]
Manoj Jarange On Narendra Modi: राज्यात मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) प्रश्न चिघळला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज शिर्डीत आले होते. पण राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदी हे […]
Maratha reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मात्र, अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं अनेक मराठा बांधव टोकाची पावलं उचलत आयुष्य संपवत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे -पाटील (Manoj Jarange-Patil) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समाजबांधवांना आत्महत्या करू नका, असं […]