Ritesh Deshmukh : राज्याच्या राजकारणात काका आणि पुतण्याच्या जोड्यांची नेहमीच चर्चा होते. त्यांच्यातील वादाचीही चर्चा असते. काही काका पुतण्यांमधील वादही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. आज पुन्हा एकदा या काका-पुतण्याच्या जोडीची चर्चा होत आहे. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाषणात सिनेअभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) काका-पुतण्याच्या नात्याबाबत […]
Prakash Ambedkar News : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, सरसकट मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणादरम्यान अन्न, पाणी, उपचार न घेण्याचा पवित्रा मनोज जरांगे […]
Ritesh Deshmukh : राज्याचे माजी मु्ख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज लातूर शहरात पार पडले. या कार्यक्रमासाठी देशमुख कुटुंबियांसह लातुरातील काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) आपल्या भाषणात वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आठवणीने रितेश भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. हा प्रसंग पाहून भाऊ अमित देशमुख (Amit […]
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत (Manoj Jarange) उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. या नऊ दिवसांच्या काळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे. या अहवाल चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत मोठा […]
Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत घातपात होण्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्या धक्क्याने अनेकजण […]
Manoj Jarange : सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थिती आंदोलन मागे घेणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. 20 तारखेपर्यंत तरी आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे. त्यांनीही विश्वास गमावू देऊ नये. 20 तारखेपर्यंत सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय सुट्टी नाही असा निर्धार व्यक्त करत आंतरवालीसह सर्व केसेस मागे घ्या. शिंदे समितीला आणखी […]