Sanjay Shirsat On Sunil Kendrekar : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, शासनाकडून नुकसान भरपाई न मिळणे, पिकाला रास्त भाव नसणं अशा कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicides) प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील दहा लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. एक लाखांहून अधिक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार […]
Beed News भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या आष्टी तालुक्याचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये समावेश करावा अशी मागणी आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अहमदनगर येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर जाहीर सभेत आष्टीचा नगर जिल्ह्यामध्ये समावेश केला जाईल अशी घोषणा केली होती, असे दरेकर यांनी सांगितले. साहेबराव […]
जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी पालकांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. त्यांनी स्वत:च्या मुलाला गावातील अंगणवाडीमध्ये टाकले आहे. त्यांच्या साठी बाळाचा प्रवेश LKG, UKG मध्ये करणे काही कठीण नव्हते. परंतु त्यांनी गावातील अंगणवाडीवर विश्वास दाखवत आपल्या बाळाला अंगणवाडीत दाखल केले.(Jalna Ceo Varsha Meena Take Admission Of Her Son In Government Angwanwadi Primary […]
Assembly Monsoon Session 2023 : अमृतमोहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील 75 महत्वाचे प्रश्न काढा. ते 75 प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजूरी देऊन त्यासाठी तरतूद करा. नुसते स्मारक बांधून भागत नाही. मराठवाड्याच्या अनुशेष भरुन काढण्यासाठी काही तरी निर्णय झाला पाहिजे. सरकारने हा निर्णय घेतला तर अमृतमोहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याला फायदा होईल, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधान सभेत […]
Mla Ranajagjitsinha Patil : तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व आधुनित सोयीसुविधांचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यासाठी ३ कोटी ६१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार वाढीव निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. Opposition Meet: बेंगळुरूमधून […]
Sanjay Shirsat on Congress : महाविकास आघाडीचे सरकार असताना आधी शिवसेना फुटली अन् सरकारच कोसळले. त्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रसेचा नंबर असून हा पक्षही लवकरच फुटेल अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांना बळ देणारा दावा शिंदे गटातील आमदार संजय […]