- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
आष्टी तालुक्यात तुफान गारपीट, बळीराजा पुन्हा संकटात
Unseasonal Rain in Beed : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी, गौखेल गारांच्या पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांसह इतर पिकांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सकाळी कडक ऊन तर संध्याकाळी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. […]
-
‘आधी बाळासाहेबांच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या आता’.. शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Sanjay Shirsat News : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची […]
-
हिंमत हारु नका, तात्काळ मदत मिळवून देऊ; प्रीतम मुंडेंनी कॉल करून शेतकऱ्याला दिला दिलासा
MP Pritam Munden called the farmer and comforted him : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळं शेती पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराज हताश झाला आहे. काल बीडच्या अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं बीड […]
-
राजकारण कसं असतं? पंकजा मुंडेंनी मनमोकळेपणाने सांगितलं…
राजकारण खूप निर्दयी असतं, असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. परळीतल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी अगदी मनमोकळंपणाने भाषण केल्याचं दिसून आलं आहे. Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली? पंकजा मुंडे यांना एका कार्यकर्त्याने कार्यक्रमाला बोलविले असता त्यांनी मनमोकळं भाषणं केलंय. यावेळी मुंडे म्हणाल्या, आज […]
-
बंदुकधारी पोलिस कर्मचाऱ्याने अचानक दाबला ट्रिगर अन्…
नांदेड : अचानक बंदुकीचा आवाज झाला की,आपण बावरतो. इकडं तिकडं पाहत असतो. असाच एक प्रकार नांदेडात घडलाय. एका बंदुकधारी पोलिस कर्मचाऱ्याच्या हातून चुकून ट्रिगर दबला गेला आणि धाडकन गोळी चालल्याचा प्रकार घडलाय. दरम्यान, अचानक गोळीच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना नांदेड कारागृहातून न्यायालयात पोलिस बंदोबस्तात घेऊन जावे लागतं. तसेच न्यायालयातून पुन्हा कारागृहातून आणावे […]
-
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, डझनभर नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत दाखल
मुंबई : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे 12 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आणि सभापतींचा देखील समावेश आहे. यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून उबाठा गटातील तीन नगरसेवकांनी नुकतेच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्याने कळंब नगर […]










