मला अशोक चव्हाण यांच्या विचारांची कीव येते. आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो. मात्र, ते लोकशाही मानत नाहीत.
सुरेश धस हे अनेक दिवस शांत राहणारे नेते नाहीत अशी त्यांची ओळख आहे. अॅक्शनला रिअॅक्शन अशी त्यांनी मूळ ओळख आहे. 2014 ला सुरेश धस
सुरेश धस म्हणा्ले, पंकजाताई, तुम्ही असं करायला नको हवं होतं. तुमचे पीए फोन करतात आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगतात.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान
जलील हे सुरवातीच्या वीस फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. मात्र, नवव्या फेरीत इम्तियाज यांची ५३ हजारांची आघाडी अकराव्या फेरीपासून कमी होत गेली.
मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पण ऐनवेळी जरांगे यांनी आपल्याला राजकारणात पडायचं नाही.