Anna Hajare : कठोर पावले उचलले पाहिजे तसेच अशा गैरकृत्य करणाऱ्यांवर ती कठोर शासन झाले पाहिजे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय.
Karmaveer Shankarraoji Kale: कारखाना व उद्योग समुहाची उभारणी करून हजारो कुटुंबांचे प्रपंच उभे करून या परिसराचे नंदनवन केले.
डॉ. विखे पाटील पूर्वी दक्षिण मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ही मोठी जबाबदारी आहे.
साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होणार असल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे.
कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आयुष्यभर ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाचे कार्य केले. त्यांनी शिक्षण, शेती, सहकारबाबत समाजाला दिशा दिली.
या घटनेनंतर जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता.