person seriously injured after falling from the first floor Municipal Corporation : अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या (Ahmednagar mahapalika)नवीन प्रशासकीय इमारतीत आज दुपारी एक अपघात (Accident)घडला आहे. महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील संगणक विभागासमोरच्या गॅलरीतून एक नागरिक खाली पडला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गणेश राहिंज (रा. वांबोरी, ता. राहुरी) असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजले आहे. विधवा […]
Pathardi Election : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार मोनिका राजळे व अॅड प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांची ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो जातीपातीची गणिती जुळविण्यात यशस्वी ठरविणाऱ्या गटाची सरशी होत असल्याने आगामी बाजार समिती निवडणुकीत ढाकणे राजळे गट कशा पद्धतीने उमेदवार उभे करतो यावरच कोण बाजी मारणार […]
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे अध्यक्ष असलेल्या विखे सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात 31 मार्च रोजी राहाता येथील न्यायालयाने कारखान्याने केलेल्या कर्जमाफी घोटाळ्याच्या संदर्भातील चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिली आहे. मंत्री विखे […]
Unseasonal rain In Ahmednagar : अवकाळी पावसाने नुकसान (Unseasonal rain)झालेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer) पाठीशी राज्य सरकार (Maharashtra State Government)खंबीरपणे उभे आहे. शेतातील उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)हे सुध्दा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येणार आहेत. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे (Panchnama)करण्याच्या सूचना महसूल आणि कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत, एकही शेतकरी […]
Chhagan Bhujbal Speak on CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) जाणार आहे. शिंदे हे त्यांच्या आमदार की व खासदारांसह अयोध्येला जाणार आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जावे मात्र मनोभावे जावे राजकारण करण्यासाठी जाऊ नये अशा शब्दात […]
Ahmednagar News : केंद्रातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे आर्थिक धोरण राबवत आहे. दुसरीकडे महागाई, आर्थिक व सामाजिक विषमतेचा सर्वसामान्य नागरिक सामना करत आहे. देशाची संपत्ती भांडवलदारांच्या स्वाधीन करण्यासाठी सरकारकडून जातीय तणाव निर्माण केला जातो. बेरोजगारीमुळे युवकांमध्ये असंतोष आहे. जनता त्रस्त बीजेपी मस्त ही देशाची वस्तुस्थिती झाली आहे. जनतेवर हिंदुत्व लादण्यासाठी घटनेचा गैरवापर सुरू आहे, असा […]